शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जामडूल अंगणवाडीची दुरवस्था

By admin | Updated: July 23, 2015 00:01 IST

मागणी करूनही दुर्लक्ष : मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आचरा : डोक्यावर धोकादायक छप्पर...जीव टांगणीला... अशीच काहीशी स्थिती आचराबाग-जामडूल येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांची आहे. शिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या या मुलांच्या सुरक्षेकडे महिला बालकल्याण विभागाचे तीन वर्षे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे. एकीकडे एकाच दिवसात २०६ कोटींच्या खरेदीनंतर चर्चेत असणारे राज्याचे महिला बालकल्याण खाते मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मालवण तालुक्यातील आचराबाग-जामडूल येथे प्राथमिक शाळेला लागून अंगणवाडीची इमारत आहे. येथे १३ मुले शिक्षणाचे धडे गिरवतात. या अंगणवाडीचे छप्पर पूर्णत: मोडकळीस आले आहे. सन २०१२ पासून येथील अंगणवाडी सेविका करिष्मा हिर्लेकर यांनी आचरा ग्रामपंचायत, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, मालवण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. (वार्ताहर)पुरेसा निधी नाहीआचरा सरपंच मंगेश टेमकर यांनी पुरेसा निधी ग्रामपंचायतीकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेने लक्ष द्यावे, अशी सूचना मांडली आहे. तर मुलांच्या सुरक्षेचा विचार करता प्राथमिक शाळेत मुलांना बसण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली आहे. तरी याबाबत लक्ष घालून इमारत दुरुस्तीस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.