शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पूरग्रस्त भागाची पाहणी अधिकाऱ्यांचे पथक

By admin | Updated: August 7, 2014 00:29 IST

अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार टाळंबाच्या अधिकाऱ्यांनी केली. पूरग्रस्त भागांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.कुडाळ तालुक्यातील भंगसाळ, कर्ली, बेलनदी तसेच अन्य नद्यांमुळे कुडाळ, सरंबळ, चेंदवण, बाव, पावशी तसेच अन्य काही गावांना पुराचा धोका निर्माण होतो. पुराचे पाणी तालुक्यातील अनेक घरांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून सर्व भागांची माहिती देण्याची सूचना जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी संबंधित विभागाला दिली आहे. या आदेशाप्रमाणे कुडाळ तालुक्यातील पूरग्रस्त भागातील घरांचे सर्वेक्षण आंबडपाल टाळंबा शाखा अभियंता समाधान जगदाळे व स्थापत्य अभियंता प्रदीप मुळे यांनी केले. यावेळी त्यांनी चेंदवण, बाव, सरंबळ, पावशी येथील गावांचे सर्वेक्षण पूर्ण करून मंगळवारी सकाळी कुडाळ येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.कुडाळ शहरातील आंबेडकरनगरमधील अठरा तर लक्ष्मीवाडी व कविलकाटे येथील सुमारे दहा घरांमध्ये पुराचे पाणी शिरते. या घरांची या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. हा अहवाल ते जिल्हाधिकारी कार्यालयाला देणार आहेत. (प्रतिनिधी)माहिती संकलनया सर्वेक्षणाचा उद्देश असा आहे की, जिल्ह्यातील पूरग्रस्त भाग कुठे आहेत, धोका कोणाला आहे, याबाबतची माहिती शासनाकडे जमा होणार आहे. आपत्तीग्रस्तांना आपत्ती येण्याअगोदर सतर्क करणे, त्यांच्यापर्यंत तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी या माहितीचा उपयोग शासनाला होणार आहे, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.