शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

...तर भाजपने जठारांना तिकीट का दिले ?

By admin | Updated: July 7, 2016 00:52 IST

नीतेश राणे : गोगटेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला

देवगड : गोगटे घराण्याकडे २५ वर्षे आमदारकी होती. मात्र, अजित गोगटे विजयी आमदार असताना त्यांना तिकीट न देता भाजपने प्रमोद जठार यांना तिकीट दिले याचे अजित गोगटे यांनी आत्मपरीक्षण करावे. जर आपण एवढे कार्यकर्तृृत्ववान आमदार होतात तर प्रमोद जठार यांचा विचार करण्याची गरज पक्षाला का लागली, असा सवाल आमदार नीतेश राणे यांनी विचारला आहे. नीतेश राणे म्हणाले, केवळ रस्ते हा विकास नाही तर ती मूलभूत सुविधा आहे. मी कायम हेच सांगत आहे. यानंतर खरी विकासाला सुरुवात होते. आप्पा गोगटे यांच्याबद्दल व्यक्तिगत आदर आहे. मात्र, भाजपचा देवगड मतदारसंघातील २९ वर्षांच्या कार्यकालाचे आत्मपरीक्षण जरूर करा. मी जनतेमधून फिरून संवाद साधत असतो. यावेळी जनता पाणी मागते, विजेची सोय मागते. आपल्याजवळ असणारी जामसंडे बौद्धवाडी गेली पन्नास वर्षे सिंंगल फेजवर होती. मी दोन महिन्यांत त्यांची विजेची समस्या दूर केली आहे. तुमचा जनतेशी संवाद राहिला नाही म्हणून तुमचा पराभव झाला. कोकणमाती या संस्थेने समाजातील विविध गुणी व्यक्तींचा सत्कार केला आहे. समाजातील ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्या गोष्टींना चांगले म्हणायला शिका. प्रत्येक वेळी राजकारण आणू नका. तारामुंबरी पुलासाठी माजी खासदार नीलेश राणे यांनी केंद्रीय मार्ग निधीकडे शिफारस करून निधी आणला. आनंदवाडी प्रकल्प व विजयदुर्ग बंदर यांची आखणी व प्राथमिक मंजुरीवेळी नारायण राणे हे मंत्री होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या कार्यकालात ही कामे झाली आहेत. दुसऱ्याने केलेला विकास हा आपण केला असे म्हणून जनतेला फसविण्याचे दिवस गेले. बागायतदारांना नुकसानभरपाई नाही, सी-वर्ल्ड, विमानतळाचा प्रश्न अधांतरी आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवा. पत्रकार परिषदा घेऊन टीका करण्यापेक्षा काम करणे पसंत करणार आहे, असे राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)