शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

चाळीस वर्षांनी चिंचाळी कालव्यातून पाणी वाहणार

By admin | Updated: April 8, 2015 23:55 IST

१९७५ साली तांत्रिक मंजूर मिळालेल्या चिंचाळी धरण रडतखडत पूर्ण झाले खरे; पण कालव्यांचे काम अपूर्ण राहिल्याने हे पाणी विनावापर फुकट जात होते.

मंडणगड : तालुक्यातील पहिले व गेली चाळीस वर्षे पूर्णत्त्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिंचाळी धरणातील मुख्य विमोचक व सांडव्याच्या कामास सुरुवात झाली आहे. अपूर्ण कालवे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत कालव्यांच्या माध्यमातून पाणी पोहोचण्याची येथील शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ १९७५ साली तांत्रिक मंजूर मिळालेल्या चिंचाळी धरण रडतखडत पूर्ण झाले खरे; पण कालव्यांचे काम अपूर्ण राहिल्याने हे पाणी विनावापर फुकट जात होते. कालव्याचे हे काम पूर्ण व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षे कालव्यांचे काम पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर निधीचे प्रस्ताव जात होते. मात्र, निधीअभावी काम रखडले होते. अखेरीस हे काम आता सुरू झाले आहे.धरणाचे कालवे सुरु झाल्यास तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून कालव्यांचा फायदा चिंचाळी, लोकरवण, म्हाप्रळ, कुंभार्ली पन्हळी या गावांना होणार आहे. या गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.यंदा अपूर्ण कालव्याच्या कामाला सुरुवात झाली असून, पावसाळ्यापूर्वी धरणात उपलब्ध पाणीसाठ्याच्या आधारे कालवे काम करतात की नाही याची तपासणीसुध्दा होणार असल्याची माहिती धरणाचे अभियंता राणे यांच्याकडून मिळाले असून, कालवे प्रवाहित होऊन पाणी शेतापर्यंत जाण्याची येथील शेतकऱ्याची चाळीस वर्षांची मागणी मार्गी लागणार आहे.या पाण्याचा वापर शेतीसाठीही होणार असल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)