शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पर्यटन आराखड्यासाठी केंद्रात पाठपुरावा

By admin | Updated: May 8, 2016 00:14 IST

अनंत गीते : चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ

पालकमंत्री : लोकसहभागातून लातूरला वैरणअमरावती : जिकडे तिकडे पाणी टंचाईची स्थिती असून पाण्याअभावी जनजीवन विस्कळीत होतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे जनतेने शासनाची वाट न पाहता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.माहुली जहांगीर येथे शनिवारी लोकसहभागातून लातूर या दुष्काळ विभागात जणावरांना चारा पाठविणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखविताना ते बोलत होते. माहुली जहांगीर येथे स्व.हिराबाई गुल्हाणे चॅरिटेबल ट्रस्ट, प्रवासी वाहतूक संघटना यांनी ८ टन चारा लातुर जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाठविण्यात आला. तसेच साईकृपा पेस्ट कंट्रोल अँड ट्रेडर्स अमरावती, महालक्ष्मी बहुउद्देशीय स्वयंरोजगार नागरिक सेवा सहकारी संस्था, महालक्ष्मी डेअरी अ‍ॅन्ड गोट फार्म माहुली जहागीर यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देणगी दिली.पालकमंत्री म्हणाले की, जनतेनी जल साक्षर होणे आवश्यक असून नेहमी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. आज मराठवाड्यात पाण्याअभावी जनजीवन विस्कळित झाले आहे. म्हणून पावसाळ्यापूर्वी लोकांनी आपल्या शेतात विहिरी पुनर्भरण, घरात शोषखड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग व मिळेल त्या मागार्ने पावसाचे पाणी जमिनीत मुरवा म्हणजे निसर्गचक्र सुरळीत राहील. (प्रतिनिधी)