शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

शेर्ले-कास येथे आगीचे तांडव

By admin | Updated: April 5, 2015 00:54 IST

७0 एकरांत भीषण आग : पंधरा लाखांचे नुकसान; कारण अस्पष्ट

मडुरा : शेर्ले-कास भागातील वाघबिळकर, टोकळी, कोल्ह्याचा पाचा, कासवाचे कोंड येथील ६० ते ७० एकर माळरानावर भीषण आग लागून सुमारे १० ते १५ लाखांचे नुकसान झाले. शनिवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास शेर्ले-कास येथील काजू आणि आंबा बागायतीला आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आग कोणत्या कारणामुळे लागली हे सायंकाळी उशिरापर्यंत कळू शकले नाही. हनुमान जयंती असल्यामुळे शनिवारी माळरानावर कोणीही फिरकले नाही. आग लागल्याचे उशिराने समजल्याने ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पराकाष्ठा केली. परंतु, आग भीषण असल्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्याशिवाय पर्याय नव्हता. सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथील दोन बंब तातडीने बोलावण्यात आले. परंतु, माळरान मोठे असल्यामुळे अग्निशामक दलाला आग विझविताना तारेवरची कसरत करावी लागली. दयानंद धुरी, बाळा धुरी, विमल धुरी, अजित शेर्लेकर, एकनाथ धुरी, नितीन धुरी, विराज नेवगी, बाळा आमडोसकर, देविदास सातार्डेकर, परेश सातार्डेकर, दीपेश सातार्डेकर, श्रीकांत सातार्डेकर, सूरज सातार्डेकर, तन्मय सातार्डेकर, एकनाथ सातार्डेकर, प्रभाकर कळंगुटकर, प्रसाद कळंगुटकर, दिवाकर कळंगुटकर तसेच शेर्ले-कास गावातील अनेक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर) ग्रामस्थांचे सहकार्य मडुरे मंडळ अधिकारी एस. डी. कांबळे यांनी ६० ते ७० एकरांत आग लागली असून, १० ते १५ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले. बांदा पोलीस कान्स्टेबल सुहास राणे घटनास्थळी दाखल होते. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले.