शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

३३१ ग्रामपंचायतीत होणार निवडणुका

By admin | Updated: April 17, 2015 00:04 IST

रत्नागिरी जिल्हा : १३० ग्रामपंचायती बिनविरोध

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींपैकी आता ३३१ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. खेडमध्ये केवळ एकाच ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.जिल्ह्यातील ४६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ९० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी येत्या २२ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, आता नऊही तालुक्यांमध्ये काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण १३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता ३३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २२ रोजी मतदान होणार आहे. यंदा बिनविरोध निवडणुकीकडे स्थानिक ग्रामस्थांचा कल असल्याचे दिसून येते.अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर उमेदवारांची यादी निश्चित करून त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. आता सर्व तालुक्यांना मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे साहित्य तसेच मागणीनुसार इलेक्ट्रॉनिक्स मशीन पाठविण्याची लगबग आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीत सुरू होती. (प्रतिनिधी)‘बिनविरोध’कडे कलयंदा ग्रामपंचायत बिनविरोध होण्याकडे स्थानिक ग्रामस्थांचा कल जास्त होता. त्यामुळे निवडणूकदरम्यान होणारे तंटे कमी झाले आहेतच, शिवाय त्याठिकाणी निवडणूक यंत्रणेवर होणारा खर्चही वाचला असल्याचे दिसून येते.नऊ तालुक्यातील ग्रामपंचायती, प्रभाग, मतदान केंद्र (तालुकानिहाय)तालुकाग्रामपंचायतप्रभागमतदानसंख्या संख्याकेंद्रमंडणगड९२०२०दापोली३२७८७९खेड६२१५३१५४चिपळूण५५१४३१४४गुहागर२१ संगमेश्वर५०१३३१३३रत्नागिरी४२१३४१३५लांजा१६४०४०राजापूर४४११२११२एकूण३३१८१३८१७