शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

बांबू पिकातून आर्थिक उन्नती

By admin | Updated: September 25, 2016 23:14 IST

दत्ताराम खोत : पारंपरिक भातशेतीबरोबरच अन्य व्यवसाय

सावळाराम भराडकर ल्ल वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रानबांबुळी येथील प्रगतशील शेतकरी दत्ताराम लक्ष्मण खोत यांनी आपल्या कौशल्य व मेहनतीने कृषीक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बांबू पिकाची लागवड करून एक पाऊल आर्थिक उन्नतीच्या दिशेने पुढे टाकले आहे. सिंधुदुर्गात पारंपरिक भातशेती केली जाते. मात्र, खोत यांनी २०१२ साली त्यांच्याकडील एकूण ८ एकर क्षेत्रामधील ६ एकर क्षेत्रात बांबू लागवड केली. तर उरलेल्या २ एकर क्षेत्रात नारळ व सुपारीचे पीक घेतले. बांबू लागवड करताना ‘माणगा’ व ‘भोवर’ या जातींची लागवड त्यांनी केली. बांबू वाढीसाठी अडथळा होऊ नये, म्हणून ९७१.२१ फुटांच्या अंतरावर लागवड केली. रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रीय खतांचा वापर करत कीटकनाशकांची फवारणीही केली नाही. एका बेटापासून ५ वर्षात किमान २० बांबू मिळतात. बांबू लागवडीच्या पहिल्याच वर्षी आंतरपीक म्हणून काकडीचे उत्पन घेतल्याने त्यांची आर्थिक आवकही चांगली झाली. एका काकडीला बाजारात साधारणत: ६ ते ७ रुपये दर मिळतो. बांबूसाठी पुणे, नाशिक, सांगली, कर्नाटक ही बाजारपेठ उपलब्ध असून, लांजा व दापोली येथील व्यापाऱ्यांनाही बांबूचा पुरवठा केला जातो. कृषीक्षेत्रातील भरीव योगदानामुळे खोत यांना ‘कृषीभूषण’ व ‘सुवर्णकोकण’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या बांबू पीक लागवडीची सखोल शास्त्रोक्त माहिती नुकतीच छत्रपती महाविद्यालय, किर्लोस-ओरस यांच्या ग्रामीण कृषी कायार्नुभव उपक्रमांतर्गत कृषीकन्या हर्षदा नाईक, मोनिका तवटे, अनघा कोयंडे, ऐश्वर्या कुरणे, आदींनी घेतली.