शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

रत्नागिरी ते देवबाग सी प्लेनबाबत चचा

By admin | Updated: August 29, 2014 23:09 IST

विनायक राऊत यांची माहिर्ती

मालवण : कोकणच्या विशेषत: सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या विकासासाठी रस्ते वाहतूक, विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि जलवाहतूक हे महत्वाचे मार्ग असून कोकणचा विकास या माध्यमातूनच सुलभरित्या होऊ शकतो. रत्नागिरी ते देवबाग सी प्लेनसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी मालवण दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिली. या पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी राणे यांनी जो राज्यात राहून लोकांना लुबाडण्याचा आणि फसविण्याचा धंदा सुरु केला आहे तो बंद करावा असे टीकास्त्रही सोडले.खासदार विनायक राऊत यांनी नुकताच कट्टा, साळेल, हडी, कांदळगांव असा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपशहरप्रमुख किसन मांजरेकर, संजय गावडे, युवा सेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर आदी उपस्थित होते. राऊत म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभेच्या जागा महायुती जिंकणार आहे. केंद्राच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी जलवाहतुकीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून ते येत्या वर्षभरात कार्यान्वित होतील असा आशावादही खासदार राऊत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)