शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

माकडतापामुळे मृत्यूमुखी झालेल्यांच्या वारसांना धनादेश वाटप : दीपक केसरकर

By admin | Updated: July 2, 2017 17:11 IST

कृषी विकासासाठी चांदा ते बांदा योजनेतून लाभ मिळवून देण्याची ग्वाही

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. 0२ : माकडतापामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे विशेष बाब म्हणून केली होती. त्यानुसार मदत मिळाली असून माकडतापामुळे मृत झालेल्यांचा वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही मदत देतानाच मृत्यू व्यक्ती या शेतकरी होत्या त्यामुळे त्यांच्या वारसांना चांदा ते बांदा या योजनेतून कृषी विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा आपला प्रयत्न राहील असे पालकमंत्री केसरकर म्हणाले.माकडतापामुळे मृत्यूमुखी झालेल्या लोकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये श्रृती देसाई, लक्ष्मण नऊघारे, अजय देसाई, पोर्णिमा सावंत, सुरेश सावंत, लक्ष्मण खरवत, संविधा मांजरेकर, वैजयंती परब, महेंद्र हडपडकर, सुभाष नाईक, दिप्ती नाईक यांना धनादेश वितरीत करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी खांडेकर, तहसीलदार सतीश कदम, ग्रामसेवक अमृत सागर, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, सरपंच शांताराम आकेरकर, उपसरपंच अनुजा सातार्डेकर, तलाठी फिरोज खान, बांदा ग्रामपंचायतेतील ग्राम पंचायत सदस्य, तसेच ग्रांमस्थ उपस्थित होते.