शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वैभववाडीतील तरुणाचा पेटवून घेतल्याने जागीच मृत्यू

By admin | Updated: August 17, 2014 00:22 IST

कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

वैभववाडी : वैभववाडी शहरात गोपाळनगरसमोर राहणारा शिवाजी रघुनाथ पाटील (वय ४०) याने घराच्या पडवीत पेटवून घेतले. यामध्ये तो पूर्णत: भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शेजाऱ्यांनी धावपळ करून आगीपासून घर वाचविले.तालुक्यातील नावळे मुळगाव असलेल्या शिवाजीचे वडील रघुनाथ विष्णू पाटील यांचे घरातच किराणा मालाचे लहानसे दुकान आहे. त्यामुळे तेथेच त्यांचे अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. शिवाजी काही वर्षांपूर्वी संजय सावंत यांच्या मेडिकलमध्ये कामाला होता. मात्र गेल्या दीड- दोन वर्षांपासून घरातच कपड्यांना इस्त्रीचा व्यवसाय करीत होता. घरात आजारी वडील, आई, पत्नी व ४ वर्षाच्या मुलासमवेत राहत होता.सायंकाळी पत्नी मुलाला क्लासला घेऊन गेल्याची संधी साधून शिवाजीने घराच्या पडवीतील दरवाजाला कडी घालून रॉकेलने पेटवून घेतले. त्याच्या घरातून धूर रस्त्यावर दिसू लागल्याने शेजाऱ्यांनी धावपळ केली. मात्र आतून कडी असल्याने त्याला वाचवू शकले नाहीत. त्याने पेटवून घेतल्याने लाईटचे वायरींग, माळ््याच्या फळ््याही पेटल्या. मात्र शेजाऱ्यांनी पाण्याचा मारा करून घर वाचविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय साबळे, उपनिरीक्षक गवस, बागुल, कदम, राठोड आदी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पूर्ण जळलेल्या स्थितीत शिवाजीचा मृतदेह दृष्टीस पडला.त्याच्या घराबाहेर व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही. (प्रतिनिधी)