शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

दलित नेत्यांचा स्वाभिमान गहाण

By admin | Updated: May 27, 2015 01:19 IST

मीरा आंबेडकरांची खंत : वणंद येथे चौथे रमाई साहित्य संमेलन उत्साहात

दापोली : दलित नेत्यांनी स्वाभिमान गहाण ठेवल्याने दलित चळवळ दिशाहीन होऊ लागली आहे. पैशासाठी नेते स्वत:ला गहाण ठेवू लागले आहेत. त्यामुळे ही चळवळ भरकटली असल्याची खंत मीरा आंबेडकर यांनी व्यक्त केली.चौथे रमाई साहित्य संमेलन मंगळवारी दापोली तालुक्यातील वणंद येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कोकणातील हे पहिलेच संमेलन आहे. माता रमाई फाऊंडेशन औरंगाबाद या संघटनेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी बोलताना मीरा आंबेडकर यांनी सध्याची दलित चळवळ व दलित नेत्यांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, राजकीय स्वार्थासाठी दलित नेते अनेकांच्या दावणीला बांधले जात आहेत. समाजात कमकुवतपणा आला आहे. सद्य:स्थितीत समाज एकसंध ठेवणे आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सध्या समाजाला नितांत आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला व तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा आदर्श ठेवून धम्म चळवळ पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रमाई यांच्या साहित्यावरही चर्चा करण्यात आली.या संमेलनाला माता रमाई फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत शिरसाट, प्रिया खरे, स्वागताध्यक्ष आशालता कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रमाईच्या माहेरी सोहळादापोली तालुक्यातील वणंद हे रमार्इंचे, रमा आंबेडकर यांचे माहेरगाव. त्यामुळे या गावात संमेलन घेण्याचे माता रमाई फाऊंडेशनने ठरविले व रमार्इंना अनोखी श्रद्धांजली वाहिली.