शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

वीज वितरणविरोधात काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

By admin | Updated: January 17, 2015 00:10 IST

वेंगुर्ले तालुक्यातील समस्या : धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरासह तालुक्यात वीज वितरणच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. यामध्ये शॉर्टसर्किट, गंजलेले खांब, विद्युत प्रवाहात अनियमितता तसेच विद्युत तारांचे गार्डिंग आदींचा समावेश आहे. ही धोकादायक कामे तत्काळ पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात करावी. अन्यथा वेंगुर्ले तालुका काँग्रेसच्यावतीने वेंगुर्ले येथे धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी निवेदन सादर करून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. वेंगुर्ले तालुक्यात व शहरात वीज वितरणाबाबत अनेक गंभीर समस्या आहेत. या समस्या वेळीच सोडविल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा नागरिकांची वित्तीय हानी होण्याबरोबरच प्रसंगी जिवितहानीही होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सावंतवाडीसारखा प्रकार वेंगुर्लेत होईल, याची वाट न पाहता या समस्या तत्काळ सोडवाव्यात. वेंगुर्लेतील दाभोली नाका, पिराचा दर्गा, रामेश्वर मंदिर नाका, हॉस्पिटलनाका येथील ट्रान्सफार्मर तसेच इतर ठिकाणी वरचेवर शॉर्ट सर्किट होते. तसेच वीज खांबावर स्फोटसदृश आवाज होणे, आगीच्या ठिणग्या पडणे, आगीच्या ज्वाळा खाली पडणे, वीजभारित तारा तुटून पडणे असे प्रकार होत असतात. जंक्शन वरील बऱ्याच खांबांवर विजेच्या तारांचा गुंता झालेला दिसतो. तो सोडवून तारा व्यवस्थित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वेंगुर्ले तालुक्यात विद्युत प्रवाहाच्या अनियमित दाबामुळे घरातील विद्युत उपकरणे, उदा. दूरदर्शन, फ्रीज, संगणक, मिक्सर आदी जळून नुकसान होत आहे. अशा घटना चार-पाच वेळा तालुक्यात घडल्या आहेत. परिणामी नागरिकांना या प्रकारामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुक्यातील नागरिकांच्या जीवनाशी संबंधित या समस्या असल्याने वीज वितरण कंपनीने जबाबदारीने या समस्या येत्या पंधरा दिवसात सोडवाव्यात. अन्यथा आंदोलनाचे शस्त्र उभारावे लागेल, असा इशारा वेंगुर्लेतील वीज वितरणच्या कार्यालयात उपस्थित अधिकारी चव्हाण यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, गिरगोल फर्नांडिस, भूषण सारंग, समीर कुडाळकर, प्रशांत आजगावकर, भूषण आंगचेकर, पप्पू परब, सायमन आल्मेडा, मारुती दोडनशेट्टी, मिलिंद वेंगुर्लेकर, महेश घाडी, राजेश डुबळे, जान्सू डिसोजा, सायमन आल्मेडा, समीर परब, तन्मय जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वीज तारांना गार्डींगचे काम तत्काळ हाती घ्यावीज वाहून नेणाऱ्या विद्युत तारा अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. ठिकठिकाणी विद्युत खांबांवरील विजेच्या तारांना योग्य जागेवर जोड दिला नसल्याने त्या लोंबकळत असून, तत्काळ अशा तारा पूर्णत: बदलून घेणे गरजेचे आहे. तारांप्रमाणेच विद्युत खांबांची अवस्थाही दयनीय आहे. खांबाचा मधला भाग गंजून गेल्यामुळे काही ठिकाणी विजेचे खांब एक-दोन बोटांच्या अंतरावरील आधारामुळे उभे आहेत. असे खांब पाहणी करून तत्काळ बदलले पाहिजेत. भविष्यात सावंतवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेसारखी घटना वेंगुर्लेत घडू नये, म्हणून विद्युत तारांना गार्डींग करण्याचे काम तत्काळ हाती घेणे आवश्यक आहे.