शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

काँग्रेसने जाब विचारला

By admin | Updated: February 18, 2015 23:50 IST

नळयोजनेची अवाजवी देयके : तरंदळेचे ८४ हजार, वरवडेचे ४५ हजार

कणकवली : तालुक्यातील तरंदळे येथील नळयोजनेच्या पंपाचे जानेवारी महिन्याचे वीज देयक तब्बल ८४ हजार इतके काढण्यात आले आहे. तर वरवडे ग्रामपंचायतीचे वीज देयक ४५ हजार रूपये आले आहे. वीज देयकात अचानक अवाजवी वाढ झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विभागीय अभियंता सतीश माने यांना जाब विचारला. चुकीची देयके आली असल्यास कमी करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तरंदळेतील नळयोजनेचे सरासरी अडीच हजार रूपयांपर्यंत वीज देयक येत होते. वरवडेतील नळयोजनेचेही सर्वसाधारण याच प्रमाणात वीज देयक येत होते. मात्र, जानेवारी महिन्यातील वीज देयकांमध्ये अवाजवी वाढ झाली. याबाबत कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वीज वितरणच्या विभागीय अभियंत्यांना धारेवर धरले. यावेळी पंचायत समिती सदस्य महेश गुरव, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश सावंत, वरवडे उपसरपंच आनंद घाडिगांवकर, संतोष चव्हाण, माजी सभापती सुभाष सावंत आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मानेंचे आश्वासनउपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन नळयोजनांच्या पंपाचे दिवसाचे रिडींग जाऊन पहा. अशी अवाजवी देयके कशी काय काढली जातात? असा प्रश्न सहाय्यक अभियंता संजय नहाटे यांना विचारला. मीटर नादुरूस्त असल्यास चुकीचे देयक येऊ शकते. मीटर तपासून घेण्याची आवश्यकता आहे. अवाजवी वाढीव देयके आल्यास वीज वितरणशी संपर्क साधावा. चुकीची देयके दुरूस्त करून दिली जातील, असे आश्वासन सतीश माने यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले.