शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

कोयनेत अजूनही २९ टक्के पाणीसाठा..!

By admin | Updated: June 13, 2015 00:25 IST

गत वर्षीच्या तुलनेत दुप्पट : सर्वच धरणांची समाधानकारक स्थिती

जगदीश कोष्टी -सातारा  जिल्ह्यात मान्सूनचे आगमन दरवर्षी सरासरी ७ जूनला होते. यंदा मात्र १२ जून उजडला तरी म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेकांना चिंता सतावत असली तरी जिल्ह्यातील जलसाठे समाधानकारक आहेत. सर्वच धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणी आहे. कोयना धरणात ३०.४५ टीएमसी पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवशी अवघा १५.४७ टीएमसी होते.सातारा जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक वरदानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यामुळे महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण तालुके हे अती पावसाचे म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातही यंदा फारसा पाऊस झालेला नाही. या पाच जिल्ह्यांच्या अगदी उलटस्थिती असलेल्या माण, खटाव, फलटण व खंडाळा तालुक्यांचा काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात नेहमी परतीचा पाऊस पडतो. मात्र, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच या दुष्काळी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे यंदा पावसाचे कसे होणार हा प्रश्न बळीराजापुढे उभा आहे.जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा थेंबन्थेंब अडविण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे मुबलक प्रमाणावर पाणीसाठा होत असल्याने जिल्ह्याबरोबरच शेजारच्या जिल्ह्याचीही तहान सातारा भागवत आहे. या सर्वच धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठे आहेत. कण्हेर आणि तारळी धरणाचा याला अपवाद आहे. जिल्ह्यातील धरणे व त्यात असलेले पाणी टीएमसीमध्ये (कंसात गेल्या वर्षी १२ जून रोजी) असा : कोयना ३०.४५ (१५.४७), धोम ३.५० (३.३९), कण्हेर २.८५ (३.२८), धोम-बलकवडी ०.३४ (०.३३), उरमोडी ६.७१ (५.१३), तारळे २.४८ (४.१०), येरळवाडी ०.५९ (०.३२), मोरणा ०.६७ (०.१८), उत्तरमांड ०.३९ (०.३७), नागेवाडी ०.१५ (०.१४), महू ०.०५ (०.०४), हातगेघर (०.०३१) (०.०११).तालुकानिहाय पाऊस (मिमी)तालुका२०१५२०१४सातारा ३३.९३९.०७जावळी२८.२३०.७पाटण४५.४५२.६कराड४५.२५५.६कोेरेगाव३१.४३८.८खटाव६४.८५६.०माण९७.७२८.४फलटण४४.०३४.५खंडाळा५६.०३८.६वाई१५.६२१.७महाबळेश्वर६७.८४.३एकूण५३०४००.९पाऊसही नाही मागेजिल्ह्यात सध्या पांढरा कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरे ढग येत आहेत. काळे ढग संध्याकाळी जमा होतात अन् निघूनही जातात. त्यामुळे अनेकांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या असल्या तरी चिंतेचे कारण नाही, असे आकडेवारी सांगतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला पाऊसही चांगलाच झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत ५३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी या दिवसाअखेर अवघा ४००.९ मिलीमीटर झाला होता.