शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

चक्रव्यूह जागवितो महाभारत

By admin | Updated: July 28, 2015 00:25 IST

वाळूत रेखाटन : गुहागर किनारी शर्मा दाम्पत्याकडून उजाळा

शृंगारतळी : अभिमन्यू चक्रव्युहात अडकला आणि जयंद्रथाने त्याचा अंत केला. अर्जुनपुत्र अभिमन्यूने पराक्रम केला. चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान व एकंदर या ज्ञानाबाबत साऱ्यानाच उत्सुकता राहिली आहे. महाभारताचा हा दाखला देत गुहागर समुद्रकिनारी पुळणीवर दिल्ली येथील प्राध्यापक ओमप्रकाश शर्मा यांनी वाळूत हे दृश्य साकारले. या भागात येणाऱ्या पर्यटकांसाठी हा अभ्यासाचा, कौतुकाचा विषय ठरला. गुहागर किनारी एक मुलगा पुळणीवर काडीने वेगवेगळी चित्र काढत असताना त्या ठिकाणी दाभोळ येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर लिमिटेड वीज प्रकल्पात उपव्यवस्थापक असणारे अमित शर्मा आपल्या आई वडिलांसोबत समुद्रकिनारी भंटकती करीत आले. समुद्रकिनारी फिरताना त्या मुलाला पाहून ओमप्रकाश शर्मा यांच्यातील शिक्षक जागा झाला. त्यांनी मुलाच्या हातातील काडी घेत महाभारतातील चकव्युहाचा नकाशा गिरवत त्या मुलाला माहिती दिली़ सात दरवाजांच्या युध्दकलेत निष्णात असणाऱ्या अभिमन्यूने सहा दरवाजे सहज भेदले. सुभद्रेच्या पोटात असताना अर्जुनाच्या तोंडून चक्रव्यूह भेदण्याचे रहस्य जाणले होते. मात्र, अर्ध्यात सुभद्रेला झोप लागल्याने चकव्युहामधून बाहेर कसे पडायचे, या ज्ञानापासून अभिमन्यू वंचित राहिला. अभिमन्यूला जयंद्रथाने कपटाने मारले. त्याची कथा ओमप्रकाश शर्मा यांनी त्या मुलाला सांगितली़ अनोळखी व्यक्ती शिक्षक बनल्याने त्या मुलाला मात्र कौतुक वाटत होते़ (वार्ताहर)