शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता मिळवणे आवश्यक : अशोक सोनोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 21:16 IST

सावंतवाडी : देशात आज पुन्हा एकदा पेशवाई सुरू झाली असून, धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने संपविण्याचे षङ्यंत्र राबविण्यात येत आहे. हे षङ्यंत्र संपवायचे असेल तर बहुजनांनी एक होऊन हातात सत्ता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले.भारिप बहुजन महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेमार्फत येथील वैश्यभवन ...

ठळक मुद्देभारिपच्यावतीने सावंतवाडीत संकल्प मेळावा

सावंतवाडी : देशात आज पुन्हा एकदा पेशवाई सुरू झाली असून, धर्माच्या नावाखाली बहुजन समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने संपविण्याचे षङ्यंत्र राबविण्यात येत आहे. हे षङ्यंत्र संपवायचे असेल तर बहुजनांनी एक होऊन हातात सत्ता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले.

भारिप बहुजन महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेमार्फत येथील वैश्यभवन सभागृहात संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना सोनोने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर होते. व्यासपीठावर प्रदेश सरचिटणीस डॉ. सुरेश शेळके, रायगड जिल्हाध्यक्ष दीपक मोरे, रत्नागिरी बौद्ध महासभेचे सुभाष जाधव, रूपेंद्र जाधव, जिल्हा महिला आघाडीप्रमुख भावना कदम, युवक आघाडीप्रमुख प्रदीप कांबळे, कार्याध्यक्ष श्यामसुंदर वराडकर, एस. के. जाधव, मुस्लिम महिला प्रतिनिधी रूजमा शेख, अन्वर खान, वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष तेजस पडवळ, विष्णू आसोलकर, मोहन जाधव आदी उपस्थित होते.

सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजमाता सत्वशिलादेवी भोसले व दापोली दुर्घटनाग्रस्तांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सोनोने म्हणाले, आपला शत्रू आणि मित्र बहुजन समाजाने ओळखावा. येत्या निवडणुकीत भारिप स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सुरेश शेळके म्हणाले, बहुजन महासंघात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या रुपात झंझावात सुरू आहे. या झंझावातात बहुजन समाजाने सामील व्हावे. यावेळी अन्वर खान, उमजा शेख, तेजस पडवळ, प्रदीप मोरे आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्यामसुंदर वराडकर यांनी केले. सूत्रसंचालन मोहन जाधव यांनी केले. यावेळी विविध समाजाच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.भारिप महासंघाच्या संकल्प मेळाव्यात अशोक सोनोने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रदीप मोरे, महेश परूळेकर, श्यामसुंदर वराडकर, सुरेश शेळके आदी उपस्थित होते.