शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांची कामे रखडली

By admin | Updated: November 30, 2014 00:50 IST

कणकवलीत ६१ प्रस्तावित : पाणीवापर संस्थांची नोंदणी नाही

मिलिंद पारकर ल्ल कणकवलीजिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी पक्के बंधारे बांधण्याचे काम पाणीवापर संस्था नोंदणी होत नसल्याने रखडले आहे. फक्त कणकवली तालुक्यात ६१ ठिकाणचे बंधारे पाणीवापर संस्था अस्तित्वात न आल्याने रखडले आहेत. गेल्या वर्षी फक्त २ बंधारे तालुक्यात होऊ शकले. लघुपाटबंधारे विभागाकडून पाच पाटबंधारे शीर्षअंतर्गत पक्के बंधारे बांधण्यात येतात. कोल्हापूर टाईप, वळवणी आणि ब्रिजकम बंधारे पाणी अडवणे आणि वळवण्यासाठी बांधले जातात. या शीर्षाखाली एखाद्या गावात बंधारा बांधण्यासाठी पाणीवापर सहकारी संस्था नोंदणी करणे आवश्यक ठरते. गावपातळीवर स्थापन झालेल्या अशा संस्था बांधलेल्या बंधाऱ्याच्या देखभालीसाठी जबाबदार ठरतात. बंधाऱ्याच्या सिंंचन क्षेत्राखाली येणाऱ्या लाभार्थ्यांकडून पाणीवापर संस्था क्षेत्रानुसार शुल्क आकारते. त्यातील ८० टक्के रकमेचा देखभाल दुरूस्तीसाठी वापर केला जातो तर २० टक्के रक्कम शासनाकडे जमा केली जाते. ही पाणीवापर संस्था बंधाऱ्याच्या फळ्या काढणे, लावण्याची जबाबदारी घेते. मात्र, पाणीवापर संस्था नोंदणी होत नसल्याने बंधाऱ्यांची कामे रखडत आहेत. बंधारा बांधल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी, पाण्याचा वापर करणे आणि पाण्याच्या वापराच्या प्रमाणात शुल्क आकारणे या कामांची जबाबदारी गावपातळीवर घेतली जाणे आवश्यक असते. मात्र, याबाबत ग्रामस्थांमधून उदासीनता दिसून येते. तर पाणीवापर संस्था स्थापन करण्यास गावातून सहमती मिळाल्याने हरकुळ कोटेश्वर बंधारा, हरकुळ बुद्रुक मराठी शाळेनजीक बंधारा, सांगवे जॅकवेलनजीक बंधारा, तिवरे वाळवेवाडी, साकेडी वरचीवाडी, ओसरगांव कानसळीवाडी, कसवण-तळवडे, शिवडाव तांबळवाडी, माईण धरणानजीकचा बंधारा, भरणी नळयोजना उद्भवाजवळील बंधारा व ओसरगांव पारभाटले बंधाऱ्याच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यातील हरकुळमधील दोन कामे पूर्ण झाली.