शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

सर्वात जास्त उमेदवार असल्याने चुरशीची लढत

By admin | Updated: April 13, 2016 23:23 IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : खुले आरक्षण, दिग्गज उमेदवार, लढतीकडे सर्वांचेच लक्ष--कुडाळ गावाकडून नगराकडे

रजनीकांत कदम -- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये सांगिर्डेवाडी मध्ये सर्वात जास्त नऊ उमेदवार निवडणुकीत उतरले असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रणधुमाळी उडणार आहे. नेमक्या कोणत्या उमेदवाराची इथे सरशी ठरणार हे मात्र सध्या तरी कोणीच सांगू शकत नाहीत.कुडाळ नगरपंचायतीचा शेवटचा म्हणजे प्रभाग क्र. १७ सांगिर्डेवाडी आहे. या प्रभागामध्ये खुला संवर्ग असे आरक्षण पडले असून या प्रभागाची एकूण मतदार संख्या ८४१ आहे तर यामध्ये पुरुष ४०९ व महिला ४३२ एवढे मतदार आहेत. या प्रभागामध्ये विनायक राणे (काँग्रेस), अभय शिरसाट (शिवसेना), वैभव परब (भाजप), तर अपक्ष म्हणून विलास राणे, वैभव राणे, अमित राणे, अशोक केरकर, सिताराम नेमळेकर, नीलेश परब असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक विहिरींची योग्य प्रकारे निगा राखणे, गटार व्यवस्था, घनकचऱ्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तसेच अन्य मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. या प्रभागात निवडणुकीला उभे असणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना काही ठिकाणी नाराजीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वात जास्त उमेदवार असल्याने या ठिकाणी कोण विजयी होणार याची ओढ कुडाळवासियांना लागली असून याबाबत १८ एप्रिल रोजी पर्यंत कुडाळवासीयांना वाट बघावी लागणार आहे. आज मतदान प्रत्यक्षात तीन दिवसावर येऊन ठेपल्याने रंगत वाढली आहे.अभय शिरसाट-विनायक राणे आमने-सामनेया नगरपंचायतीच्या सर्व प्रभागांचा विचार करता या प्रभागात सर्वात जास्त नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभागणी या नऊ उमेदवारांमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.या ठिकाणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट हे शिवसेनेतून व या प्रभागाचे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व कुडाळचे उपसरपंच विनायक राणे हे काँग्रेसमधून लढत असून हे दिग्गज एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोघांसाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली आहे.अपक्षांचा त्रास मोठ्या प्रमाणावरया प्रभागात मोठ्या प्रमाणात अपक्ष असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास येथील राजकीय पक्षांना पडणाऱ्या मताधिक्क्यावर होणार आहे. आपल्याकडील असलेली मते राखून ती मते दुसरीकडे जावू नयेत याकरिता प्रत्येकालाच मेहनत घ्यावी लागणार आहे.येथील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.