शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

बाबासाहेबांमुळेच एकात्मता अबाधित

By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST

स्नेहलता चोरगे : वैभववाडीत संविधान दिन साजरा

वैभववाडी : डॉ. बाबासाहेबांनी संविधानद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क, अधिकार मिळवून दिले असून, ते आजही अबाधित आहेत. त्यांनी समतेची शिकवण देऊन राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याचे महान कार्य केले आहे. त्यामुळेच शंभर टक्के लोकशाही प्रणालीचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.बौद्ध सेवा संघ आणि तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाच्या आवारात ‘संविधान दिन’ साजरा केला. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार जी. आर. गावित, सभापती वैशाली रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, पंचायत समिती सदस्या शुभांगी पवार, माजी बांधकाम सभापती जयेंद्र्र रावराणे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, नगरसेवक रोहन रावराणे, संतोष माईणकर, अक्षता जैतापकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष यशवंत यादव, ग्रामीण शाखा अध्यक्ष शुभांगी यादव, प्रा. रमाकांत यादव, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, संजय कदम आदी उपस्थित होते.चोरगे म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांनी दलितांसह शोषितांना सुखकर जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. माणसाला आपल्या हक्क व अधिकाराची जाणीव करून देणारे संविधान आंबेडकर यांनी देशाला दिले. धर्म निरपेक्षता, समानता व राष्ट्रीय एकता याची शिकवण देणारे हे संविधान जगभर प्रसिद्ध झाले. त्यामुळे बाबासाहेबांची समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण प्रत्येक भारतीयाने आचरणात आणणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावंतवाडी येथील सगुण जाधव यांनी गाडगे महाराजांच्या वेशभूषेत त्यांचे विचार उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रफुल्ल जाधव यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या घटनेमुळे लोकशाही आणि देशातील सहिष्णुता आजही टिकून आहे. त्याचप्रमाणे देशवासीयांना अनेक घटनात्मक अधिकार प्राप्त झाले आहेत. जयेंद्र रावराणेदेशाला एका चौकटीत बांधून ठेवण्याचे सामर्थ्य आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून केले. आजच्या महासत्तेचा पाया हा आंबेडकर यांनी रचला होता. -भालचंद्र साठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष