शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

दोन महिन्यात ५६ लाखांची हानी

By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST

२४२ घरांची पडझड : केवळ ३२ हजारांच्या मदतीचे वाटप

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे यावर्षी अद्यापपर्यंत तब्बल २४२ घरांची पडझड झाली असून नैसर्गिक आपत्तीमुळे खासगी, सार्वजनिक मालमत्तेसह जनावरांचे असे मिळून ५५ लाख ५९ हजार रूपयांचे नुकसान झाले असून दोन व्यक्तींनी आपला प्राण गमवावा लागला आहे. लाखोंच्या घरात नुकसानी असताना मदत मात्र ३१ हजार ६०० रूपये प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.सिंधुदुर्गात यावर्षीचा पावसाळी हंगाम जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाला. मात्र, त्यातही पावसाला सातत्य राखण्यास अपयश आले. पावसाला नुकतीच सुरूवात झाली असताना हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे त्याचा पावसावर परिणाम झाला व पावसाने दडी मारली. त्यानंतर ९ जुलैला पावसाने सुरूवात केली. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ७०० मि.मी. पाऊस कमी झाला आहे. पावसाची ही आकडेवारी समांतर येण्यास खूप वेळ लागणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गात कमालीचा पाऊस पडतो. त्यापासून होणारी नुकसानीही तितक्याच प्रमाणात असते. पावसाप्रमाणे वादळाचा तडाखाही जिल्ह्याला बसत असून ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर, घरांवर, गोठ्यावर, वाहनांवर उन्मळून मोडून पडून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ६५ मि.मी. पाऊस पडणाऱ्या भागातच मिळते नुकसानीया पावसाळी हंगामात तब्बल ५६ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यापैकी किरकोळ स्वरूपात मदत म्हणून देण्यात आली आहे. यात शासन निकषाप्रमाणे जर एखाद्या ठिकाणी नुकसान झाले असेल व त्याठिकाणी ६५ मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला असेल त्याच भागातील संबंधितांना शासनामार्फत नुकसान भरपाई दिली जाते. जर ६५ मि.मी.पेक्षा कमी पाऊस पडून त्या ठिकाणी नुकसानी झाली तर त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे या निकषात न बसल्यामुळे नुकसानी होवूनदेखील लोकांना ती मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. या नियमात शिथीलता आणण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)अद्यापपर्यंत जिल्ह्यात पावसाचे दोन बळीयावर्षीच्या पावसाळी हंगामात मालवण तालुक्यातील एकाचा तर सावंतवाडी तालुक्यात एकाचा असे एकूण दोघांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे. यापैकी सावंतवाडी तालुक्यातील मृत्यू झालेल्या व्यक्तीला शासकीय मदत देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, मदत देण्याबाबत दिरंगाई होताना दिसत आहे.