शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

झेडपीचे काम कायद्याच्या चौकटीत राहूनच

By admin | Updated: July 27, 2014 00:19 IST

जी. श्रीकांत : लोकाभिमुख प्रशासनावर भर

सातारा : ‘मी ही कायद्याच्या चौकटीतच राहून काम करणार असून, लोकाभिमुख प्रशासनावर जास्तीत जास्त भर देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. येथील जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पदभार स्वीकरल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांशी बातचित केली. ते म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अधिकारी म्हणून मी येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्'ात माझी नियुक्ती झाली आहे. ऐतिहासिक साताऱ्यात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. सातारा जिल्हा परिषद ही राज्यात अग्रेसर आहे. जिल्हा परिषदेला चांगली परंपरा आहे. ती कायम जपण्याचा प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषदेतील अधिकारी, पदाधिकारी आणि सदस्य यांना बरोबर घेऊन केंद्र, राज्य शासनाच्या योजना सर्वस्तरातील लोकापर्यंत पोहोचविण्यात येतील. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ई लर्निंगवर अधिक भर देणार आहे.सध्या पाणी हा प्रश्न केंद्रबिंदू झाला आहे. सर्वांना स्वच्छ पाणी मिळायला हवे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. शहरातील सुविधा ग्रामीण भागातही मिळायला हव्यात. त्यासाठी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ग्रामीण भागाचा दौरा करणार आहे. तेथील समस्या जाणून घेणार आहे. दुष्काळ असणाऱ्या ठिकाणी विकासाला जास्तीत जास्त प्राधान्य देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)