शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

आपलेच उलट्या काळजाचे निघाले

By admin | Updated: February 14, 2017 21:54 IST

उदयनराजे भोसले; बंडखोरी करणाऱ्यांशी आता संबंध राहणार नाही

सातारा : ‘क्षमता नसलेल्या व्यक्तींनी पूर्वीची करणी-भरणी सोडून, सातारा विकास आघाडीमधून बंडखोरी केली आहे. साविआ विरुद्ध बंडखोरी केलेल्यांना, जनता झिडकारणारच आहे. परंतु येथून पुढे अशा बंडखोरांचा विशेष करून शेंद्रे गटातील बंडखोरांचा आमच्याशी संबंध राहणार नाही. ज्या लोकांना आपलं समजत होतो तेच उलट्या काळजाचे निघाले,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी बंडखोरांना फटकारले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातउदयनराजे यांनी म्हटले आहे की, ‘सुनील काटकर यांच्यासह रवी साळुंखे यांच्यावर आमच्या बरोबरीने तालुक्याची जबाबदारी आहे. ती सांभाळताना, साविआला नियोजनात्मक आणि संघटनात्मक कमतरता भासू नये म्हणून, शेंद्रे गटातून सुनील काटकर यांनी आपले मन मोठे करत, तरुणांना संधी मिळावी आणि ‘साविआ’ला नुकसान पोहोचू नये याकरिता उमेदवारी मागे घेतली.’ (प्रतिनिधी)राजकीय आत्मघात करून घेतला..‘साविआला एकत्र कुटुंब म्हणून आम्ही मानत आलो आहे. एकत्र कुटुंबात थोड्या फार कुरबुऱ्या नेहमीच होत असतात. तथापि, वेळ आली की, कुटुंबातील एकीपुढे दुनियेला झुकवण्याची शक्ती असली पाहिजे, अशी धारणा राहिलेली आहे. तथापि, ज्यांनी बंडखोरी केली त्यांनी खरेतर त्यांचाच राजकीय आत्मघात करून घेतला आहे. आमच्याशी असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांनाही त्यांच्याकडून तिलांजली देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे अशा व्यक्तींशी संबंध राहणार नाही,’ असेही खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे.