शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

तरुणांनी शिवरायांचे विचार जपावेत : उदयनराज

By admin | Updated: February 15, 2015 23:41 IST

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय : शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी, नाणी, शस्त्रांचे प्रदर्शने

सातारा : ‘देशातील माणसांचा आचार-विचार, संस्कृती बदलून माणुसकी नष्ट होत आहे. देश गुलामगिरीकडे वळत आहे. देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. प्रत्येक भारतीयांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा, स्फूर्ती घेऊन प्रत्येकांनी छत्रपतींच्या विचारांचा वारसा आचरणात आणणे काळाची गरज आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऐतिहासिक व शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी व नाणी, ग्रंथ, शिवकालीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ होते.यावेळी माजी नगराध्यक्ष नासिर शेख, नगरसेवक प्रकाश बडेकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, प्रतिभा चिकमठ, प्रा. दीपक जाधव, उपप्राचार्य डॉ. आर. जी. पाटील, प्रा. दशरथ साळुंखे उपस्थित होते. उदयनराजे भोलसे म्हणाले, ‘परदेशी कंपन्या व पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण देशात केले जात आहे. गॅट करार व जागतिकीकरणामुळे देशातील विविध राजकीय पक्ष, देशप्रेम, भक्तिभाव संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, हे सर्व टाळण्यासाठी देशाला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे.’प्राचार्य शेजवळ म्हणाले, ‘सातारा या शाहूनगरीला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे. छत्रपतींनी सर्वांना माणुसकी व धर्माचे पालन करण्याची शिकवण दिली. महाविद्यालयाने शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा इतिहास महोत्सवातून जपला आहे.’प्रा. मयुरा राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक प्रा. दीपक जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)