शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

यंदाची जिलेबी गोडच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीने अस्थिर झालेल्या बाजारपेठेला सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील बहुतांश व्यापाºयांनी जिलेबीच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची जिलेबी गोडच राहणार यात शंका नाही.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरातील मुख्य चौकांबरोबरच गल्लो-गल्लीत जिलेबी दुकाने थाटण्यात आली आहेत. परस्परांच्या घरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीने अस्थिर झालेल्या बाजारपेठेला सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील बहुतांश व्यापाºयांनी जिलेबीच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची जिलेबी गोडच राहणार यात शंका नाही.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरातील मुख्य चौकांबरोबरच गल्लो-गल्लीत जिलेबी दुकाने थाटण्यात आली आहेत. परस्परांच्या घरी जिलेबी देण्याची अनोखी पध्दत यंदाही पाहायला मिळणार आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातारा शहरात एका व्यावसायिकाने मुख्य चौकात जिलेबी वाटून स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला होता. तेव्हापासून सातारकरांनी ही परंपरा अखंडित सुरू ठेवली आहे. ध्वजवंदना झाल्यानंतर मित्र आणि आप्तेष्टांकडे जिलेबी घेऊन जाण्याची प्रथा अद्यापही सुरूच आहे.सातारा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त चारशेहून अधिक दुकाने आणि स्टॉल जिलेबी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सुमारे आठ दिवसांपासून जिलेबीचे पीठ भिजत घातले जाते. त्यानंतरच उत्कृष्ट प्रतीची जिलेबी बनले. एका दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सातारा शहराच्या बाजारपेठेत पाहायला मिळते.अन्य पदार्थांकडे दुर्लक्षस्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सातारकर मोठ्या प्रमाणात जिलेबीची खरेदी करतात. त्यामुळे अन्य अन्न पदार्थांकडे त्यांचे दुर्लक्ष होते. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन दिवसांत साताºयात वडापावची विक्रीही मंदावलेली असते. त्यामुळे अनेक वडापाव विक्रेतेही या दिवशी जिलेबी तयार करून विकतात.