शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

रहाटाघर येथील वीज उपकेंद्राचे काम रखडले

By admin | Updated: October 1, 2014 21:27 IST

महावितरण कंपनी : पावसामुळे उपकेंद्र परिसरात पाणी

कार्वे : निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो़ यावर्षीही अवेळी व मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ काकडीसह सोयाबीनचेही दर गडगडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे़यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली़ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून बराच काळ लांबला़ परिणामी, शेतकऱ्यांची पेरणी, टोकणीचीही कामे खोळंबली़ शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली असली तरी पाऊसच नसल्याने टोकणी व पेरणीला खो बसला़ शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते़ बऱ्याच प्रतीक्षेनंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली़ त्यामुळे शेतकरी सुखावले़ त्यांची पेरणी, टोकणीची लगबग सुरू झाली़ मुसळधार पाऊस झाला नसला तरी संततधार सुरू राहिल्याने पिकांच्या पेरणी, टोकणीसाठी पोषक वातावरण तयार झाले होते़ अशातच पावसाचा मुक्काम लांबला़ त्यामुळे शेतात पाणी साचले़ सोयाबीनसह अनेक पिके पाण्याखाली बुडाली़ काकडीची फुलकळी झडली़ तसेच मुळ्याही कुजल्या़ त्याचा फटका उत्पन्नावर झाला़ शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही़ मोठ्या क्षेत्रातूनही अत्यल्प उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागले़ सुरुवातीला काकडीचा दर चांगला होता़ मात्र, काही दिवसांतच दर कमी झाला़ सोयाबीनचीही हीच अवस्था झाली़ अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाचा हेतू डोळ्यांसमोर ठेवून सोयाबीनची लागवड केली़ त्याला खत, पाण्याचे नियोजन केले़ मात्र, एवढे करूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकातून कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले़ (वार्ताहर)उत्पादनापेक्षा बियाणाचा खर्च तिप्पटजून, जुलै महिन्यांत सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना त्याचा दर पाहून शेतकऱ्यांना अक्षरश: घाम फुटला होता़ सोयाबीनच्या बियाणाचा दर प्रतिकिलो १०० रुपये एवढा होता़ म्हणजे बियाणाचा दर प्रतिक्विंटल दहा हजार रुपये होता़ मात्र, एवढे महाग बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला फक्त तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय़ व्यापारी शेतकऱ्यांकडून फक्त तीस रुपये किलोने सोयाबीन खरेदी करतायत़