शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील...............विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:49 IST

बातमी पाहून घेणे.............................................. सातारा : इयत्ता नववीमध्ये सन २०१९-२० मध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण .... मुले-मुली उत्तीर्ण झाली; मात्र त्यापैकी ...

बातमी पाहून घेणे..............................................

सातारा : इयत्ता नववीमध्ये सन २०१९-२० मध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण .... मुले-मुली उत्तीर्ण झाली; मात्र त्यापैकी ... इयत्ता दहावीमध्ये प्रवेश झाले. त्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. उर्वरित .... विद्यार्थ्यांनी अर्जच भरले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी गेले कुठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून शाळा बंद झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना अंतिम (वार्षिक) परीक्षा घेता आली नाही. त्यामुळे त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. दोन घटक चाचणी आणि सहामाही परीक्षेतील गुणांच्या आधारे इयत्ता नववीतील एकूण .... विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्यांना दहावीच्या वर्गामध्ये प्रवेशित करण्यात आले. त्यापैकी पुढे ..... विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरून नोंदणी केली. त्यामध्ये .... मुले, तर .... मुली आहेत. उर्वरित .... विद्यार्थ्यांची पुढे दहावीमध्ये नोंदच झालेली नाही. कौटुंबिक अडचण, नोकरीनिमित्त पालकांचे स्थलांतर, इअर ड्रॉप आदी कारणांमुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबविले असल्याचे दिसून येते.

पॉइंटर

जिल्ह्यातील नववी उत्तीर्ण (पास) विद्यार्थी : ....

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी : .....

पटसंख्येचा घोळ

इयत्ता नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण (नापास) केले जात नाही. त्यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी हा मध्येच शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी तसे दाखविले जात नाही.

कौटुंबिक अडचण, नोकरीमुळे स्थलांतर

१) कुटुंबातील आई-वडिलांचे आजारपण, विवाह आदी अडचणींमुळे इयत्ता नववीनंतर काही मुलींचे पुढील शिक्षण थांबले.

२) परराज्य, जिल्ह्यातून रोजगार, नोकरीनिमित्त साताऱ्यात आलेले अनेक जण कोरोनामुळे बेरोजगार झाले. त्यांनी रोजगारासाठी अन्य जिल्ह्यांत, राज्यामध्ये स्थलांतरण केल्याने काही विद्यार्थ्यांना दहावीमध्ये प्रवेशित होता आले नाही.

३) दहावी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष आहे; पण यंदा कोरोनामुळे शिक्षणाचे वेळापत्रक आणि स्वरूप बदलले आहे. ऑनलाइन शिक्षणातील मर्यादा, अभ्यास नीट होत नसल्याने या महत्त्वाच्या वर्षामध्ये कमी गुण मिळतील, अशी भीती काही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी यंदा इअर ड्रॉप घेऊन पुढील वर्षी जोमाने परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या स्वरूपातील कारणांमुळे दहावीमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थी प्रवेशित झाले नसल्याची शक्यता असल्याचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

प्रतिक्रिया

१. कोरोनामुळे गेल्या वर्षी सहामाही, घटक चाचणीतील गुणांच्या आधारे इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी पुनर्परीक्षा घेण्यात आली. रोजगार, नोकरीनिमित्त अन्य जिल्हा, राज्यात स्थलांतरित झाल्याने अधिकतर विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरले नसल्याची शक्यता आहे.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी