शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

महामार्गावरील ओरखडे कधी बुजवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:40 IST

वेळे : आशियाई महामार्गावर पुणे ते सातारादरम्यान बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत ...

वेळे : आशियाई महामार्गावर पुणे ते सातारादरम्यान बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य तर काही ठिकाणी रस्त्यांवर ओरखडे ओढले गेले आहेत.

महामार्गावर जोशी विहीर ते पाचवडदरम्यान तब्बल वर्षापासून रस्त्यावर मारलेले ओरखडे अजूनही बुजवले गेले नाहीत. रस्त्यात अचानकपणे नजरेस पडणाऱ्या या ओरखड्यांची धास्ती सर्वच वाहनचालकांना वाटते. विशेषत: दुचाकीधारकांना तर विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्या ओरखड्यांमधून वाहन घसरून भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

या ओरखड्यांमुळे वाहनधारकांमधून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. गाडीचे टायर लवकर खराब होणे, टायर फुटणे, गाडी घसरणे यासारख्या शक्यतांमुळे येथे अपघातजन्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तसेच यापूर्वी अनेकदा या ठिकाणी अपघातदेखील झाले आहेत. हे ओरखडे उड्डाणपुलावर असल्याने पुलाच्या कणखरतेचाही प्रश्न पुढे आला आहे. गेल्या वर्षभरापासून पडलेल्या ओरखड्यांमुळे या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना दुचाकीवरून जाताना भीती वाटू लागली आहे. येथील रस्त्याचे काम पूर्णत्वास नेऊन वाहनचालकांना दिलासा मिळावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. या रस्त्याच्या ठेकेदाराने हे काम त्वरित पूर्ण करून येथील अपघात रोखण्यासाठी मदत करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

फोटो..

१८वेळे

आशियाई महामार्गावर पुणे ते सातारादरम्यान बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.