शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जमिनी दिल्या..मोबदल्याचं काय?

By admin | Updated: July 6, 2015 00:19 IST

पेरलेतील शेतकरी हतबल : अधिकाऱ्यांकडून मिळताहेत उडवाउडवीची उत्तरे ; आंदोलनाचा इशारा

मसूर : कृष्णा नदीवरील कालगाव-पेरले पुलाच्या दक्षिण बाजूच्या रस्त्यासाठी पेरले, ता. कऱ्हाड येथील बारा शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्याचा आर्थिक मोबदला देण्यासाठी अधिकारी व शासनाची गेली अनेक वर्षांपासून टाळाटाळ सुरू असून, हा मोबदला १५ जुलैअखेर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पेरले येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.कृष्णा नदीवर कालगाव-पेरले पुलाचे काम ९५ टक्के झाले आहे. पेरले पुलाच्या दक्षिण बाजूकडील पूर्व-पश्चिम या बायपास रस्त्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी गावठाणातील आपल्या हक्काच्या जमिनी दिल्या आहेत. शासनाने त्याचा ताबा घेतल्यानंतर पुलापासून बायपास रस्ताही झाला. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर हाच बायपास रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. या बायपास रस्त्यासाठी लाखोंचा निधी देण्यात आला; मात्र याच रस्त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या जमिनी दिल्या त्यांना मात्र अद्याप आर्थिक मोबदला का मिळाला नाही? असा सवाल शेतकरी करीत आहे.याबाबत संबंधित शेतकऱ्यांंनी बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी केली. मात्र, संंबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना १५ जुलैअखेर जमिनीचा मोबदला न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)पुलाचे काम दोन महिन्यांपासून ठप्प वाढीव निधीची आवश्यकता असून, तो मिळत नसलेच्या कारणावरून संबंधित पुलाचे कामही दोन महिन्यांपासून थांबले आहे. संबंधित कंत्राटदारही गाशा गुंडाळून परतीच्या मार्गावर आहे. दुर्लक्षितपणामुळे शासनाचे १३ कोटी पाण्यात जाण्याची शक्यता आहे. चांगल्या भरीव विकासकामाला निधीअभावी ब्रेक बसत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीही व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली. मात्र, अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.- यशवंत चव्हाण, शेतकरी, पेरले