शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पाणी पेरणीला फळ आलं या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरेतील ग्रामस्थांनी ४५ दिवस तळपत्या उन्हात केलेल्या पाणी पेरणीला जणू फळंच आलं आहे. त्यामुळे या गावात आनंदाचं तुफानच आलं आहे.कायम दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ८ एप्रिल ते २२ मे ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत खटाव तालुक्यातील भोसरे गावाने राज्यात विभागून द्वितीय क्रमांक पटकाविला. कायम दुष्काळी खटाव तालुक्यातील भोसरेतील ग्रामस्थांनी ४५ दिवस तळपत्या उन्हात केलेल्या पाणी पेरणीला जणू फळंच आलं आहे. त्यामुळे या गावात आनंदाचं तुफानच आलं आहे.कायम दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसांत भर उन्हाळ्यात हजारो हात श्रमदान करीत होते.गट-तट विसरून एकदिलाने काम करीत होते. दुष्काळी भोसरे पाणीदार बनविण्याचे स्वप्न पाहिलेल्या ग्रामस्थांना रविवारी स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर आनंदाश्रू आवरता आले नाही. गावात एकच जल्लोष करण्यात आला.‘लोकमत’ला धन्यवाद‘भोसरे ग्रामस्थांनी केलेल्या कामाला ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रसिद्धी दिल्यामुळे कामे करण्यास उत्साह निर्माण झाला.’ अशा शब्दात भोसरे ग्रामस्थांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.स्पर्धेच्या कालावधीत शिवजयंती, महाराष्ट्र दिन, बुद्धपौर्णिमा हे सणही ग्रामस्थांनी श्रमदानाच्या ठिकाणी जाऊन श्रमदान करत गावकºयांनी साजरे केले.नववधू-वरांसहवºहाडी मंडळींनीही श्रमदानसिनेअभिनेते आमिर खान, किरण राव, मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रिया खान, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचेसह अनेक मान्यवरांनी श्रमदान करून उत्साह वाढविला. दोन जवानांनी श्रमदानाच्या ठिकाणी लग्न करून नववधू वरांसह वºहाडी मंडळींनीही श्रमदान करीत आदर्श निर्माण केला. गावच्या विकासाचा प्रश्न येईल, त्यावेळी अशीच एकजूट करून कामे करतील,’ अशा भावना अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.हृदयात धडधड अन् डोळ्यात अश्रूस्पर्धेचा निकाल ऐकण्यासाठी दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी पुण्यात हजेरी लावली. चढत्याक्रमाने नंबर घोषित व्हायचे तसतसे हृदयात धडधड वाढायची. तिसºया क्रमांकापर्यंत नाव आले नाही म्हणजे भोसरे पहिले किंवा दुसरे असणारच असा विश्वास मनात होता. द्वितीय क्रमांकाचा निकाल घोषित झाल्यावर अक्षरश: स्टेडियममध्येच जल्लोष केला.