शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

आसनगाव परिसरात पाणी पातळीत घट

By admin | Updated: February 8, 2016 23:24 IST

विहिरी आटल्या : नगदी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत

शेंद्रे : सातारा शहरापासून १५ ते २० किलोमीटरवर असणाऱ्या आसनगाव परिसरात चालू वर्षी चांगला पाऊस न झाल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी तर विहिरी आटल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याच्या मोटारी दिवसात १० ते १५ मिनिटेच चालत आहेत.त्यामुळे या परिसरातील विहिरींवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची शेतातील पिके धोक्यात आली आहेत. ऊस, आले तसेच इतर पालेभाज्यांसाठी शेतकऱ्याला जादा पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरींमध्ये पाणी नसल्यामुळे आसनगाव परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.चालू हंगामात शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला तोडून जात आहेत. परंतु येथून पुढे उन्हाळ्यात उसाला व इतर पिकाला पाणी कोढून आणणार या भीतीने शेतकरी आडसाली उस न ठेवता उस पीक शेतातून काढत आहेत. त्यामुळे साखर कारखानाजवळ असूनही या परिसरातील उस पिकाचे प्रमाण कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता मापरवाडी येथील युवा शेतकरी अधिक बाबर म्हणाले, ‘गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी झाल्यामुळे विहिरीमधील पाण्याची पातळी फेब्रुवारी महिन्यातच संपली आहे. विहिरींमध्ये पाण्याचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. शेतातील पिके वाळू लागली आहेत. (वार्ताहर)