शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नीरा-देवघर उजवा कालव्याचे पाणी आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील नीरा-देवघर लाभक्षेत्रातील गावांमध्ये पावसाने ओढ दिली असल्याने पीक पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. ...

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील नीरा-देवघर लाभक्षेत्रातील गावांमध्ये पावसाने ओढ दिली असल्याने पीक पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नीरा-देवघर उजवा कालव्याचे पाणी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. हा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे यांनी नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांचे संपर्क करून त्यांना पाणी आवर्तन देण्याविषयी विनंती केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत दि. १४ सप्टेंबर सकाळी १० वाजल्यापासून १५० क्युसेकने व तो वाढवून दि. १७ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजल्यापासून २०० क्युसेकने विसर्ग कालव्यात सुरू केला आहे.

यामुळे खंडाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील पीक पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे. याबद्दल डॉ. विजय शिंदे यांनी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल व त्यांचे सर्व सहकारी यांचे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानले.