शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पाण्यातील जीवाणू हल्ल्यासाठी टपून...

By admin | Updated: July 16, 2014 01:23 IST

डॉक्टरांचा सल्ला : पाणी उकळून प्या; पावसाळ्यात मांसाहार शक्यतो टाळा

सातारा : पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या माध्यमातून वाहून येणाऱ्या घाणीमुळे पाणी दूषित होते. हे पाणीच अनेक आजारांचे कारण ठरते. म्हणून पावसाळ्यात शुद्ध पाणी प्यायले तर आरोग्य ठणठणीत राहील, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ हे सर्वांनाच माहिती आहे. पण या दिवसांत नेमकं कशामुळे आजार होतात, याविषयी आपल्याकडे अजूनही फारशी जागरूकता दिसत नाही. उन्हाळ्यात विविध ठिकाणी साचलेला केरकचरा पावसाच्या पाण्याने वाहून येतो. खूप दिवस पाण्याचा शिडकावा जमिनीवर न झाल्यामुळे जमिनीवर अनेक जीवजंतू तयार झालेले असतात. हे जंतू उन्हाळ्यात चांगले पोसले जातात; पण जसा पाऊस पडायला सुरुवात होते, तसे हे जंतू त्यांच्या जन्मस्थळापासून पाण्याच्या प्रवाहात वाहून येतात. पूर्ण कोरड्या जमिनीवर राहण्याची आणि जगण्याची सवय असणाऱ्या या जीवाणूंना पाण्याचा त्रास होतो. बहुतांश जीवाणू या पाण्यात मृत होतात. त्यामुळे पाणी दूषित होते आणि त्याचा त्रास संभवतो.पावसाळ्याच्या पहिल्या काही दिवसांत पाणी उकळून प्यायले, तर हा त्रास जाणवत नाही. ज्या घरांमध्ये छोट्या मुलांची संख्या आहे, त्यांनी घराशेजारी पाणी साठणार नाही आणि मुलं अस्वच्छ पाण्यात खेळणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)