शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लाखो टन उसाचे गाळप करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केले नाही येत्या चार ...

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लाखो टन उसाचे गाळप करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केले नाही येत्या चार दिवसांत रक्कम जमा न केल्यास रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते ऊस कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेल्यानंतर १४ दिवसाच्या आत एफआरपीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे हे कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. १४ दिवसांपेक्षा ज्यादा कालावधी होऊनदेखील उसाच्या बिलाच्या एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असून, कायदेशीर कारवाई केली जात नाही.

२०२०-२०२१ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात यावी, ही रक्कम येत्या चार दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली नाही तर रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते साखर कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारतील, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकर शिंदे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव आदी उपस्थित होते.