शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

गावच्या विकासासाठी ग्राम समित्या सक्षम असायला हव्यात : संगीता वेंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:26 IST

कुडाळ : ‘गावचा विकास करायचा असेल तर गावातील कार्यरत ग्राम समित्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रथमतः त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे ...

कुडाळ : ‘गावचा विकास करायचा असेल तर गावातील कार्यरत ग्राम समित्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रथमतः त्यांचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. त्या सक्षम असतील तर गावचा विकास निश्चितच होईल,’ असे मत राजसत्ता आंदोलनाच्या सातारा जिल्हा समन्वयक संगीता वेंदे यांनी व्यक्त केले.

जवळवाडी (ता. जावळी) येथे महिला राजसत्ता आंदोलनाच्यावतीने ग्राम समित्यांमधील सदस्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

सामाजिक अंतराचे निकष पाळून निवडक सरपंच व सदस्यांची ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला लक्ष्मीताई चिकणे, जवळवाडी सरपंच वर्षाताई जवळ, सदस्य गीता लोखंडे, सांगवी सरपंच भाग्यश्री पवार, दुंद सरपंच लक्ष्मी गोरे, प्रिया चिकणे, रोहिणी जाधव, लक्ष्मी वेंदे, संगीता सुतार, सरपंच विलास धनावडे, नंदा जाधव, राजश्री जवळ व विविध गावचे सरपंच व समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

वेंदे म्हणाल्या, ‘ग्रामपंचायतीच्या कारभारात कार्यतत्पर ग्राम समित्या सक्षम व समृद्ध असतील तरच गावचा विकास शक्य आहे. याकरिता रेशन दक्षता, बाल हक्क संरक्षण, रोजगार दक्षता, ग्राम आरोग्य व पाणी पुरवठा-स्वच्छता, शाळा व्यवस्थापन अशा विविध समित्यांमधील सदस्यांनी आपली जबाबदारी ओळखून वेळ द्यायला हवा. ग्राम समितीतील सदस्यांनी यामध्ये सहभागी व्हावे तरच गावाचा विकास होईल.’