शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

चक्क छतावर पिकतोय सेंद्रिय भाजीपाला

By admin | Updated: December 15, 2015 00:50 IST

ही रानवाट वेगळी...यशवंतनगरच्या गुरुजींची घरावर शेती

रोजच्या पालेभाज्या पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्याचा आरोग्यावर दुर्गमी परिणाम होतो. हे टाळायचं असेल, आपलं आणि आपल्या कुटुंबाला निरोगी पाहण्यासठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. याचा विचार करून शाळेतील अध्यापनाबरोबरच बंगल्याच्या टेरेसवर वाफे तयार करून व कुंड्यांमधून भाजीपाल्याची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग वाई येथील यशवंतनगरमधील गणेश सोसायटातील वसंत नारायण चावरे या माध्यमिक शिक्षकाने यांनी केला आहे़ डिसेंबर २००१ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टेरेस गार्डनचे मॉडेल पाहिले़ त्यापासून बंगल्याच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत व गच्चीवर फुलांच्या झाडांबरोबरच पालेभाज्या पिकविण्याची कल्पना सुचली. घराच्या ४० बाय १८ लांबी रुंदीच्या गच्चीवर सहा बाय तीनचे वाफे तयार केले़ साधारण तीन वीटांचा उभा थर तयार केला़ स्लॅबपर्यंत पाणी पोहचू नये म्हणून त्याखाली प्लास्टिकचा कागद टाकला व वाफ्यात साधी माती भरली, सेंद्रिय खतांचाच वापर केला जातो़जूनच्या शेवटच्या आठवड्यात वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली जाते़ पाऊस असल्याने फारसे पाणी घालावे लागले नाही़ यथावकाश चांगले वेल तयार होतात. काकडी, दोडका, घोसाळी, घेवडा यासारख्या भाज्या चांगल्याप्रकारे बहरल्या आहेत़ वाफ्यांची संख्या वाढली़ मेथी, चाकवत, तांबडे पांढरे मुळे, वांगी, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथिंबीर, तोंडली, पालक, आले, भेंडी आदी पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन सध्या घेत आहेत़ सकाळ संध्याकाळ केवळ अर्धा तास पाणी देण्यासाठी वेळ द्यावा लागतो़ यामुळे पंधरा वर्षे ताज्या व सेंद्रिय भाज्या खाल्ल्याचा आनंद मिळत आहे़ सध्या टेरेसवर सात वाफे व कुंड्या आहेत़. परिसरातील महिला व पुरूष बाग बघण्यास येतात़ --पांडुरंग भिलारेमहागाईच्या दिवसांत प्रत्येकाने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेप्रमाणे सेंद्रिय शेती केल्यास आपल्या गरजा भागतात. एक छंद जोपासला जातो तसेच पर्यावरणालाही मदत होते. संपूर्ण भाजी हा सेंद्रिय खतांचा वापर केल्याने आरोग्यदायी आहे़ - वसंत चावरे