शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

वर्षा देशपांडे यांचा गौरव

By admin | Updated: December 9, 2014 23:23 IST

देशपांडे यांनी दलित चळवळीला संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या विठ्ठजली उमाप यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

सातारा : समाजहितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना वत्सला प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. यावर्षीचा पुरस्कार गर्भलिंग निदान रोकण्यासाठी भारतभर काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रात कायद्याचा वचक निर्माण करणाऱ्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांना देण्यात आला.कमी होणारी मुलींची संख्या वर्षा देशपांडे यांच्या प्रयत्नामुळे वाढताना दिसत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबईच्या महापौर आशा आंबेकर आणि विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला उमप यांच्या हस्ते हा पुरस्कार अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांना देण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना वर्षा देशपांडे यांनी दलित चळवळीला संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या विठ्ठजली उमाप यांच्या स्मृतींना अभिवादन केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच स्त्रियांना समानता प्राप्त झाली आहे. बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या विठ्ठल उमप यांनी संपूर्ण आयुष्य शाहिरी चळवळीला वाहून घेतले. त्यांची मैना गावाकडे राहिली या गीताचा उल्लेख करून बेळगाव अजूनही महाराष्ट्राचा भाग होत नाही याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवाजी साटम, चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप आणि वत्सला उमप याही उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)