शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

प्रसारमाध्यमांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा

By admin | Updated: October 15, 2015 00:34 IST

शारदीय व्याख्यानमाला : तारा भवाळकर यांचे प्रतिपादन

कऱ्हाड : समाजातील वास्तवता मांडण्याचे काम आजच्या काळातील प्रसारमाध्यमांकडून केले जाते. या प्रसारमाध्यमातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातून समाजामधील चांगल्या गोष्टींवर लिखाण होणे अपेक्षीत आहे. मात्र, आजच्या काळात वृत्तपत्रांतून पूर्वीसारखी पत्रकारिता केली जात नसल्याचे दिसून येते. वृत्तपत्रातून समाजविघातकच गोष्टी मांडल्या जातात. म्हणून आजच्या प्रसारमाध्यमांचा उपयोग हा समाजाच्या हितासाठी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सांगली येथील डॉ. तारा भवाळकर यांनी केले.पालिकेच्या नगर वाचनालयाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारपासून शारदीय व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला. या व्याख्यानमालेतील पहिल्या दिवशी डॉ. भवाळकर यांनी ‘प्रसारमाध्ये आणि समाज’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांची उपस्थिती होती.येथील वेणूताई चव्हाण सभागृहात उद्या गुरुवारी अभय देवरेंचे ‘गंमत गप्पा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. शारदीय व्याख्यानमालेस शहरातील साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)