शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग ही पिके घेतली जातात. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग ही पिके घेतली जातात. मात्र, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने रब्बीची पिके वाया जाऊन उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात यावर्षी दमदार पाऊस झाला आहे. यामुळे रब्बी हंगामात पिकांना पोषक वातावरण मिळाल्याने ज्वारी, हरभरा, गहू, आदी पिकांची जोमाने वाढ झाली आहे. मात्र, ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. गेले दोन दिवसांपासून परिसरातील वातावरणात बदल झालेला आहे. वातावरणातील गारठा कमी झाला असून, ढगाळ वातावरणामुळे गव्हावर तांबेरा रोग पडल्याचे दिसत आहे. ज्वारीच्या पानांवर चिकटा, मवा कीड पडली असून, हरभऱ्यावर घाट पडण्याची शक्यता आहे. या प्रतिकूल वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवर परिणाम होणार असून, उत्पादनात घट होईल, असे शेतकत्यांनी सांगितले.

(कोट)

शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावरच अवलंबून आहे. यावर्षी मोसमी पावसाने साथ दिल्याने रब्बीच्या हंगामातील पिके चांगली आहेत. अशातच बदलत्या वातावरणामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांवर रोग पडला असून, अवकाळी पावसाचाही पिकांना फटका बसणार आहे. याचा उत्पादनावर परिणाम होईल.

- संजय ननावरे, शेतकरी

........................................

सकाळी सूर्याचे दर्शन नाही

कुडाळ : वातावरणातील बदलामुळे कुडाळ परिसरात दोन-तीन दिवसांपासून सकाळी सूर्यदर्शन घडतच नाही. आठ, नऊ वाजेपर्यंत संपूर्णतः ढगाळ छाया असते. पहाटेच्या वेळी धुक्याची झालर सगळीकडे पाहायला मिळत आहे. यामुळे ढगाआड लपलेला सूर्य मात्र काही दिसतच नाही.