शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

वरुड ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:35 IST

औंध : ‘वरुड गावाने एकजुटीने केलेली जलसंधारणाची कामे अतिशय कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. खटाव ...

औंध : ‘वरुड गावाने एकजुटीने केलेली जलसंधारणाची कामे अतिशय कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

खटाव तालुक्यातील वरुड येथील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवेळी झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, डॉ. अविनाश पोळ, गटविकास अधिकारी रमेश काळे, नरेंद्र मेडेवार, विस्तार अधिकारी नंदकिशोर माने, आबा लाड, जितेंद्र शिंदे, अधिक जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘श्रमदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, शेतकऱ्यांनी आता गटशेतीकडे वळावे, आपली गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवावी, सार्वजनिक हिताच्या कामात गावची एकजूट टिकवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करा.’ श्रमदानातून केलेल्या कामांची प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सीसीटी, फळबाग लागवड, बंधारे, तलाव याचीही माहिती घेतली.

यावेळी वरुड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१७ औंध

फोटो: खटाव तालुक्यातील वरुड येथे जलसंधारणाची कामाची जिल्हाधिकारी शेखर सिंह, विनय गौडा, डॉ. अविनाश पोळ आदींसह मान्यवरांनी पाहणी केली. (छाया : रशीद शेख)