शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

वीस वर्षांची सेवा संपली

By admin | Updated: September 14, 2014 23:38 IST

वडापावचा गाडा उद््ध्वस्त : बोले कुटुंबीयांची नव्या गाड्यासाठी तयारी

सातारा : बोलेमामांना वीस वर्षे इमाने-इतबारे सेवा दिल्यानंतर त्यांच्या बरोबरच त्यांच्या वडापावच्या गाड्याचेही जीवितकार्य संपुष्टात आले. तो भंगारात विकण्याखेरीज अन्य मार्ग नसल्यामुळे नवा गाडा तयार करवून घेण्याची तयारी बोले कुटुंबीयांनी सुहृदांच्या मदतीतून सुरू केली आहे.विसर्जन मिरवणूक सुरू असताना सोमवारी रात्री भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चंद्रकांत बोले यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच त्यांना वीस वर्षे साथ देणारा त्यांचा गाडाही निकामी झाला आहे. बोले कुटुंबीयांना सर्वकाही शून्यापासून सुरू करावे लागणार आहे. त्यांच्या चारही मुलींनी यासाठी कंबर कसली असून, ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनानुसार मदतीचा ओघही मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. शुक्रवार आणि शनिवारी साताऱ्यातील अनेक संस्था आणि संघटनांनी पत्रके काढून सभासदांकडून मदत गोळा करायला सुरुवात केली. दरम्यान, ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या वडापावच्या गाड्यातील गॅसची शेगडी बोले कुटुंबीयांना मिळालीच नाही. आता सर्वकाही नव्यानेच सुरु करावे लागणार आहे. बोले यांचा दशक्रियाविधी येत्या शुक्रवारी असून, त्यानंतर गाडा तयार करवून घेणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. (प्रतिनिधी)कामगारही सरसावलेबोले कुटुंबीयांसाठी केवळ साताऱ्यातूनच नव्हे, तर बाहेरगावाहूनही काहीजणांनी मदत देण्यास सुरुवात केली आहे. ‘सिटू’च्या कार्यक्रमासाठी सातारला आलेल्या कऱ्हाड मोटर्स अँड प्रोजेक्ट्स कंपनीतील हणमंत काटकर, नवनाथ सुर्वे आणि जगदाळे या कामगारांनी ‘सिटू’च्या पदाधिकाऱ्यांकडे उत्स्फूर्तपणे मदत दिली. तसेच याकामी अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थीही गुंतले आहेत.