शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

विद्यानगरला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST

गत काही दशकांत त्यातील विविध घटकांची हानी करत आपण आलेलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल न राखण्याचा परिणाम दैनंदिन जीवनातही ...

गत काही दशकांत त्यातील विविध घटकांची हानी करत आपण आलेलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल न राखण्याचा परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागलेला आहे. त्याबद्दल जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. फक्त झाडे लावा६ आणि झाडे जगवा हा नारा न देता झाडे लावणे आणि त्याचे संगोपन करणे हेदेखील तितकेच गरजेचे आहे. आधार सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने अकरा रोपांची लागवड विद्यानगर व सैदापूर येथे संतोष माने, संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनेश मेटकरी, संचालक शशिकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आली.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशाची सध्या परिस्थिती पाहता निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत चाललेला दिसून येत आहे. त्यामुळे हे संतुलन सुरळीत करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. कोरोनाचा काळ असल्याने सामाजिक अंतर ठेवून संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

फोटो : ०८केआरडी०१

कॅप्शन : विद्यानगर-कऱ्हाड येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. संतोष माने, प्रा. दिनेश मेटकरी, शशिकांत पवार उपस्थित होते.