शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शेतीत पारंपरिक, आधुनिकतेचा संगम...

By admin | Updated: April 3, 2017 18:28 IST

रब्बी हंगाम : खंडाळा तालुक्यात पीक काढणी अन् मळणीची कामे जोरात सुरू

आॅनलाईन लोकमतखंडाळा : भारत हा शेतीप्रधान देश मानला जातो. शेतीच्या जुन्या पारंपरिक रितींना फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सध्या वाढत असल्याचे पाहायला मिळते. असे असतानाही सध्या खंडाळा तालुक्यात सुगीच्या दिवसात काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनेच ज्वारीची काढणी आणि मळणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून गहू पिकाची काढणी चालू असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेती क्षेत्रात पारंपरिक आणि आधुनिकीकरणाचा दुहेरी संगम पाहायला मिळत आहे.

खंडाळा तालुक्यात रब्बी हंगामाची सुगी जोरात सुरू आहे. रानावनात ज्वारीची काढणी झाल्यावर मळणी केली जात आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी आहे. ते आजही जुन्याच पद्धतीने मळणी, पाखडणी करताना दिसत आहेत. निवडक धान्य पोत्यात भरून ठेवले जात आहे. तर दुसरीकडे आधुनिक यंत्राच्या साह्याने गव्हाची काढणी आणि मळणी एकाचवेळी होऊन तयार धान्य मिळविण्याची पद्धत हल्ली मोठे शेतकरी वापरत आहेत.

 

कमी वेळेत अधिक क्षेत्रातील पिकांची काढणी होणे त्यामुळे सोपे झाले आहे. यामुळे यांत्रिक खर्च जास्त होत असला तरी शेतकऱ्यांना कमी त्रास होत आहे. शिवाय मजुरांना शोधण्याचेही कष्ट पडत नाहीत. त्यामुळे पिकांच्या काढणीच्या जुन्या रिती आणि आधुनिक पद्धती यांचा अनुभव सध्या अनुभवास येत आहे. (प्रतिनिधी)

शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर सर्वांनाच शक्य होत नाही. कमी क्षेत्र असणारे आमच्यासारखे शेतकरी आजही जुन्याच पद्धतीचा अवलंब करतात. कमी क्षेत्रासाठी अधिकचा खर्च परवडणारा नसतो.- शेखर खंडागळे, शेतकरी