शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शेतीत पारंपरिक, आधुनिकतेचा संगम...

By admin | Updated: April 3, 2017 18:28 IST

रब्बी हंगाम : खंडाळा तालुक्यात पीक काढणी अन् मळणीची कामे जोरात सुरू

आॅनलाईन लोकमतखंडाळा : भारत हा शेतीप्रधान देश मानला जातो. शेतीच्या जुन्या पारंपरिक रितींना फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सध्या वाढत असल्याचे पाहायला मिळते. असे असतानाही सध्या खंडाळा तालुक्यात सुगीच्या दिवसात काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनेच ज्वारीची काढणी आणि मळणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून गहू पिकाची काढणी चालू असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेती क्षेत्रात पारंपरिक आणि आधुनिकीकरणाचा दुहेरी संगम पाहायला मिळत आहे.

खंडाळा तालुक्यात रब्बी हंगामाची सुगी जोरात सुरू आहे. रानावनात ज्वारीची काढणी झाल्यावर मळणी केली जात आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी आहे. ते आजही जुन्याच पद्धतीने मळणी, पाखडणी करताना दिसत आहेत. निवडक धान्य पोत्यात भरून ठेवले जात आहे. तर दुसरीकडे आधुनिक यंत्राच्या साह्याने गव्हाची काढणी आणि मळणी एकाचवेळी होऊन तयार धान्य मिळविण्याची पद्धत हल्ली मोठे शेतकरी वापरत आहेत.

 

कमी वेळेत अधिक क्षेत्रातील पिकांची काढणी होणे त्यामुळे सोपे झाले आहे. यामुळे यांत्रिक खर्च जास्त होत असला तरी शेतकऱ्यांना कमी त्रास होत आहे. शिवाय मजुरांना शोधण्याचेही कष्ट पडत नाहीत. त्यामुळे पिकांच्या काढणीच्या जुन्या रिती आणि आधुनिक पद्धती यांचा अनुभव सध्या अनुभवास येत आहे. (प्रतिनिधी)

शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर सर्वांनाच शक्य होत नाही. कमी क्षेत्र असणारे आमच्यासारखे शेतकरी आजही जुन्याच पद्धतीचा अवलंब करतात. कमी क्षेत्रासाठी अधिकचा खर्च परवडणारा नसतो.- शेखर खंडागळे, शेतकरी