शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

राष्ट्रधर्माची जाणीव स्वरूपानंदांनी दिली

By admin | Updated: December 30, 2015 00:48 IST

यशवंत पाठक : स्वामी स्वरूपानंद यांना समर्थ सेवा पुरस्कार प्रदान

सातारा : ‘संन्याश्याच्या आचरणातून ज्याकाही जाणीवा धार्मीकतेने स्फूट होतात व त्यातून समाजावर परिणाम होतो व त्या परिणामातून जी काही जाणीव निर्माण होते. त्याला राष्ट्रधर्म म्हणतात. व हे काम स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी केले आहे,’ असे विचार प्रा. डॉ. यशवंत पाठक यांनी व्यक्त केले.श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड दरवर्षी संतांच्या मार्गदर्शक विचारांचे प्रबोधन व प्रसार करणाऱ्या व्यक्तीस प्रतिवर्षी समर्थ संत सेवा पुरस्कार देऊन गौरविते.यावर्षीचा समर्थ संत सेवा पुरस्कार फुलगाव, पुणे येथील वेदांत साहित्याचे अभ्यासक समर्थ भक्त स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांना पुणे येथील उद्यान मंगल कार्यालयात श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस यांच्या अध्यक्षतेखाली व संत ज्ञानेश्वर अध्यासन, पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. यशवंत पाठक यांचे हस्ते वितरित करण्यात आला.मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त मारुती बुवा रामदासी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. डी. व्ही. देशपांडे, समर्थ भक्त माधवराव अभ्यंकर, सज्जनगड मासिकाचे कार्यकायरी संपादक, मधु नेने यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. डॉ. डी. व्ही. देशपांडे यांनी आपल्या स्वागत पर भाषणात मंडळाच्या या पुरस्कारांची माहिती दिली. सत्काराचे वेळी मानपत्राचे वाचन दीपा भंडारे यांनी केले. २१ हजार रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र व महावस्त असे या पुरस्काराचे स्वरूप होते.याच समारंभात मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. डी.व्ही. देशपांडे, अजित कुलकर्णी यांचा गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.मारुती बुवा रामदासी व नरेंद्र नरेवाडीकर यांनी गायलेल्या कल्याणकरी रामराया या प्रार्थनेने सोहळ्याची सांगता झाली. समारंभास समर्थ भक्त अरविंद बुवा अभ्यंकर, गोविंदराव बेडेकर, अरुण कुलकर्णी, श्रीनिवास हळबे, डॉ. अजित कुलकर्णी, गजानन बोबडे, मधुकर बाजी, बाब बलशेठवार, श्रीकांत साखरे, नरेवाडीकर, मुकुंद लांडगे, राजू कुलकर्णी, रवी आचार्य यांचेसह राज्यातील विविध ठिकाणाहून आलेले समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारंभाचे मधू नेने यांनी सूत्रसंचालन केले.श्रीराम सबनीस यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)