शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

वैफल्यग्रस्त अन्नदात्यासाठी दहा सूत्रे

By admin | Updated: August 3, 2015 21:45 IST

हे उपाय

शेतीप्रधान भारत देशाचा महत्त्वाचा घटक आहे. तोच सर्वांचा मूळ अन्नदाता आहे. परंतु, अनेक कारणाने वैफल्यग्रस्त म्हणून जीवन जगत आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. त्यासाठी समाजाने दहासूत्रे अंगिकारल्यास त्याला नैरेश्येतून बाहेर काढण्यास मदत होणार आहे.त्याच्या वैफल्यग्रस्त जगण्याला कारणेही अनेक आहेत. कधीत त्याच्या चुकीमुळे तर कधी शासनाच्या धोरणामुळे. काही वेळेला निसर्गाच्या अवकृपेमुळे किंवा शेती व्यवसायातील घडी विस्कटल्यामुळे त्याच्या वाटाला नैराश्याचे जगणे येत आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या संदर्भात अप्रिय घटना वाचयला मिळत आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यानेच मार्ग काढला पाहिजे.त्यातून मार्ग काढणे अवघड नक्कीच नाही. उत्पन्न किती मिळेल याचा अंदाज विचारात घेऊनच त्या वर्षातील पूर्ण कालावधी, नियमित खर्चाच्या बाबतीत आहे. त्यावर किती खर्च करावा, याची नोंद व माहिती घेऊन त्याप्रमाणे खर्च करण्याची दक्षता घ्यावी. शेती सुधारण्यासाठी सामाजिक संस्था, अभ्यासू व्यक्ती, प्रसिद्धी माध्यमे यांचाही आधार घ्यावा. -- सुधाकर कर्र्पेहे उपायआर्थिक उत्पन्नाचा विचार करुन पिकांसाठी खर्च करावा.लग्न, उत्सव, सोहळ्यात दिखाव्यासाठी खर्च टाळापारावर एकमेकांची निंदा नालस्ती करण्यापेक्षा शेती विकासावर गप्पा माराव्यात.कुटुंबनियोजन करुन मुलांना उच्च शिक्षण द्यावे.मुलींच्या लग्नासाठी सुरुवातीपासून बचत करुन ठेवावी. स्थावर मालमत्तेसंदर्भातील खटल्यांमध्ये पैसा खर्च करण्याऐवजी शेतात करावा.उत्पन्नातील ठरावीक हिस्सा बचत करावा, तो अडचणीत उपयोगी येईल.शेतात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याची जबाबदारी त्याचीच आहे.मजुरांवर अवलंबून राहू नये.