शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

वैफल्यग्रस्त अन्नदात्यासाठी दहा सूत्रे

By admin | Updated: August 3, 2015 21:45 IST

हे उपाय

शेतीप्रधान भारत देशाचा महत्त्वाचा घटक आहे. तोच सर्वांचा मूळ अन्नदाता आहे. परंतु, अनेक कारणाने वैफल्यग्रस्त म्हणून जीवन जगत आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. त्यासाठी समाजाने दहासूत्रे अंगिकारल्यास त्याला नैरेश्येतून बाहेर काढण्यास मदत होणार आहे.त्याच्या वैफल्यग्रस्त जगण्याला कारणेही अनेक आहेत. कधीत त्याच्या चुकीमुळे तर कधी शासनाच्या धोरणामुळे. काही वेळेला निसर्गाच्या अवकृपेमुळे किंवा शेती व्यवसायातील घडी विस्कटल्यामुळे त्याच्या वाटाला नैराश्याचे जगणे येत आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या संदर्भात अप्रिय घटना वाचयला मिळत आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यानेच मार्ग काढला पाहिजे.त्यातून मार्ग काढणे अवघड नक्कीच नाही. उत्पन्न किती मिळेल याचा अंदाज विचारात घेऊनच त्या वर्षातील पूर्ण कालावधी, नियमित खर्चाच्या बाबतीत आहे. त्यावर किती खर्च करावा, याची नोंद व माहिती घेऊन त्याप्रमाणे खर्च करण्याची दक्षता घ्यावी. शेती सुधारण्यासाठी सामाजिक संस्था, अभ्यासू व्यक्ती, प्रसिद्धी माध्यमे यांचाही आधार घ्यावा. -- सुधाकर कर्र्पेहे उपायआर्थिक उत्पन्नाचा विचार करुन पिकांसाठी खर्च करावा.लग्न, उत्सव, सोहळ्यात दिखाव्यासाठी खर्च टाळापारावर एकमेकांची निंदा नालस्ती करण्यापेक्षा शेती विकासावर गप्पा माराव्यात.कुटुंबनियोजन करुन मुलांना उच्च शिक्षण द्यावे.मुलींच्या लग्नासाठी सुरुवातीपासून बचत करुन ठेवावी. स्थावर मालमत्तेसंदर्भातील खटल्यांमध्ये पैसा खर्च करण्याऐवजी शेतात करावा.उत्पन्नातील ठरावीक हिस्सा बचत करावा, तो अडचणीत उपयोगी येईल.शेतात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याची जबाबदारी त्याचीच आहे.मजुरांवर अवलंबून राहू नये.