शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तंत्रज्ञान अवगत केले आता जागतिक स्पर्धेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:54 IST

सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षण क्षेत्राला फारसा फटका बसणार नाही असे वाटले होते. मात्र, सर्वाधिक फटका हा याच क्षेत्राला ...

सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षण क्षेत्राला फारसा फटका बसणार नाही असे वाटले होते. मात्र, सर्वाधिक फटका हा याच क्षेत्राला बसला. सर्व शिक्षण संस्था बंद राहिला अजूनही बंदच आहेत. तरी देखील या व्यवस्थेने कूस बदलली असून आधुनिकतेचा वसा घेतला आहे.

शिक्षणातील डिजिटल तंत्रज्ञान काही दिवसात येईल अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनामुळे ते खूपच वेगाने आले आणि सर्वांनी ते स्वीकारले देखील. शिक्षकांबरोबरच विद्यार्थीही टेक्नोसव्ही झाले आणि तांत्रिक उपकरणे सहज वापरु लागले. पालकांनाही आश्चर्य वाटेल या पद्धतीने त्यांची हाताळणी होती. आता याच्याही पुढे जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांनाही जागतिक स्पर्धेत उतरावयाचे आहे.

नव्याचा शोध आणि बोध

शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल होत असतात. हे बदल स्वीकारून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागते. त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतल्यानंतर आता जागतिक स्पर्धेत उतरण्याची तयारी सुरु आहे. त्यापद्धतीने शाळांनी नियोजन केले आहे. स्पर्धेच्या युगात हे आवश्यक आहे.

या नवीन वर्षात अजूनही नवीन उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा विकास होईल आणि शिक्षण क्षेत्र आणखी समृद्ध होण्यास मदत होईल.