शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

महिला फौजदारासह हवालदार निलंबित

By admin | Updated: November 11, 2014 00:01 IST

लाचखोरी भोवली : पोलीस प्रमुखांची कारवाई

सासवड : पुरंदर तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून अनियमित वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी असूनही पिके जळू लागली असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. 
विद्युतपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा, तालुक्यातील भारनियमन कमी करावे, तालुक्यातील मंजूर उपकेंद्रे त्वरित सुरु करावीत, योग्य क्षमतेची रोहित्न (डी. पी.) स्थानिक अहवालानुसार व मागणीनुसार बसवण्यात याव्यात, यांसारख्या मागण्यांचे निवेदन पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सासवड येथील विद्युत वितरण कंपनीच्या अधिका:यांना देण्यात आले. 
विद्युतपुरवठय़ात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी या निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी युवानेते संजय जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगताप, शेतकरी अशोकराव बोरकर, बाळासाहेब काळाणो, नवनाथ बोरावके, नवनाथ धोत्ने यांसह तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी व युवक याप्रसंगी उपस्थित होते.
सध्या थंडीच्या दिवसांत तर शेतक:यांची मोठय़ा प्रमाणात तारांबळ होत आहे. पूर्व पुरंदरच्या नायगावसारख्या  काही ठिकाणी तर अनेक दिवसांपासून वायरमनच उपलब्ध नाही. लाईटमनच 
वायरमनचे काम करीत आहे, तर काही ठिकाणी चार-चार दिवस या कर्मचा:यांना बिघाड दुरुस्त होत 
नाही. 
अधिकारी फोन उचलत नाहीत. एकंदरीत पाणी असूनही विजेअभावी शेतक:यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी याबाबत काँग्रेस कमिटी व युवानेते संजय जगताप यांच्याकडे तक्रारी घेऊन येत आहेत. विद्युत पुरवठय़ात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
(वार्ताहर)
 
4पुरंदर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पावसाच्या लहरीपणावर येथील शेतकरी शेती व पिकांचे नियोजन करतो. यंदा बहुतांशी भागांत खरिपानंतर चांगला पाऊस पडला. 
4विहिरी व ओढय़ांना अजूनही पाणी आहे. शेतक:यांची गहू, ज्वारी, हरभरा यांसह भाजीपाल्याची पिके जोमात आहेत. मात्न, पाणी उपलब्ध असूनही केवळ विजेअभावी शेतातील उभी पिके शेतक:यांच्या डोळ्यांसमोर जळू लागली आहेत. 
 
4काही ठिकाणी सहा तास तर काही ठिकाणी चार तासही विद्युतपुरवठा होत नाही. त्यात वारंवार विजेचा लपंडाव सुरू असतो. 
4त्यातच पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी शेतात तर त्यांच्या घरची महिला विहिरीवर रात्नंदिवस बसून राहत आहे.