शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

महिला फौजदारासह हवालदार निलंबित

By admin | Updated: November 11, 2014 00:01 IST

लाचखोरी भोवली : पोलीस प्रमुखांची कारवाई

सासवड : पुरंदर तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून अनियमित वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी असूनही पिके जळू लागली असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. 
विद्युतपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने करावा, तालुक्यातील भारनियमन कमी करावे, तालुक्यातील मंजूर उपकेंद्रे त्वरित सुरु करावीत, योग्य क्षमतेची रोहित्न (डी. पी.) स्थानिक अहवालानुसार व मागणीनुसार बसवण्यात याव्यात, यांसारख्या मागण्यांचे निवेदन पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सासवड येथील विद्युत वितरण कंपनीच्या अधिका:यांना देण्यात आले. 
विद्युतपुरवठय़ात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी या निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी युवानेते संजय जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगताप, शेतकरी अशोकराव बोरकर, बाळासाहेब काळाणो, नवनाथ बोरावके, नवनाथ धोत्ने यांसह तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी व युवक याप्रसंगी उपस्थित होते.
सध्या थंडीच्या दिवसांत तर शेतक:यांची मोठय़ा प्रमाणात तारांबळ होत आहे. पूर्व पुरंदरच्या नायगावसारख्या  काही ठिकाणी तर अनेक दिवसांपासून वायरमनच उपलब्ध नाही. लाईटमनच 
वायरमनचे काम करीत आहे, तर काही ठिकाणी चार-चार दिवस या कर्मचा:यांना बिघाड दुरुस्त होत 
नाही. 
अधिकारी फोन उचलत नाहीत. एकंदरीत पाणी असूनही विजेअभावी शेतक:यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी याबाबत काँग्रेस कमिटी व युवानेते संजय जगताप यांच्याकडे तक्रारी घेऊन येत आहेत. विद्युत पुरवठय़ात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
(वार्ताहर)
 
4पुरंदर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. पावसाच्या लहरीपणावर येथील शेतकरी शेती व पिकांचे नियोजन करतो. यंदा बहुतांशी भागांत खरिपानंतर चांगला पाऊस पडला. 
4विहिरी व ओढय़ांना अजूनही पाणी आहे. शेतक:यांची गहू, ज्वारी, हरभरा यांसह भाजीपाल्याची पिके जोमात आहेत. मात्न, पाणी उपलब्ध असूनही केवळ विजेअभावी शेतातील उभी पिके शेतक:यांच्या डोळ्यांसमोर जळू लागली आहेत. 
 
4काही ठिकाणी सहा तास तर काही ठिकाणी चार तासही विद्युतपुरवठा होत नाही. त्यात वारंवार विजेचा लपंडाव सुरू असतो. 
4त्यातच पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी शेतात तर त्यांच्या घरची महिला विहिरीवर रात्नंदिवस बसून राहत आहे.