शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

शेतकऱ्यांच्या मागण्यांना अंनिसचा पाठिंबा

By admin | Updated: June 10, 2017 13:45 IST

वाईत राज्यस्तरीय परिषद : जवाब दो आंदोलन २0 जुलैपासून

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. १0 : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना महाराष्ट्र अंनिसने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करण्यात आले असून, महाराष्ट्र अंनिसचे २०२५ ध्येयनिश्चितीच्या आखणीबाबतचे नियोजन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यस्तरीय विस्तारीत कार्यकारिणी बैठक वाई, जि. सातारा येथे दि. २, ३, ४ जून २०१७ रोजी संपन्न झाली. त्यामध्ये सद्या सुरु असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणी आंदोलनाला आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.शेतकरी वगार्तील निराशा व संताप दूर करण्यासाठी सरकारकडून संवाद प्रक्रिया जारी ठेवून शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे, अशी भूमिका अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र अंनिसच्या वाई येथील विस्तारीत राज्य कार्यकारिणी बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी संघटीत कार्याच्या वाटचाली त२०२५ वर्षापर्यंत करावयाच्या ध्येय निश्चितीसाठी चर्चा करण्यात आली.शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे व प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासातील पाठपुरावा अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आणि सरकारला उत्तरदायी व्हायला भाग पाडण्यासाठी जवाब दो आंदोलन येत्या २० जुलै ते २० आॅगस्ट दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात राबविणार आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ सहकारी कुमार मंडपे (सातारा), प्रा. प. रा. आर्डे (सांगली) आणि शालिनीताई ओक (सोलापूर) या उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा दृकश्राव स्वरुपातील सदिच्छा संदेश दाखविण्यात आला. विस्तारीत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे संयोजन महाराष्ट्र अंनिसच्या वाई शाखेच्या पुढाकाराने करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसच्या राज्य प्रधान सचिव माधव बावगे, सुशिला मुंडे, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार आणि सातारा जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप डोंबिवलीकर, जिल्हा प्रधान सचिव चंद्रहार माने, वाई शाखा अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनात अडीच दिवसीय विस्तारीत राज्य कार्यकारिणीचे यशस्वी संयोजन केले.