शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST

कराड : गत वर्षभरापासून राज्यात कोरोना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. ...

कराड : गत वर्षभरापासून राज्यात कोरोना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफी द्यावी. तसेच छोटे उद्योजक, व्यावसायिकांना लाखापर्यंत मदत करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून, या काळामध्ये शेतकरी, व्यावसायिकांना प्रतिकूल परिस्थितीत मदतीची गरज आहे. परंतु राज्य सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे, छोटे उद्योजक, व्यावसायिकांना प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत द्यावी. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा द्यावा, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा सर्वांना लाभ मिळावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांची माफी करावी, अशा मागण्या केल्या आहेत.

या मागण्या मान्य न झाल्यास लाॅकडाऊन उठल्यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सचिन नलवडे यांनी दिला आहे.