शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सामाजिक बांधिलकी फलकावर झळकली

By admin | Updated: October 13, 2015 00:13 IST

खंडाळा ग्रामपंचायतीचा उपक्रम : काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन

खंडाळा : ‘पाणी हे जीवन आहे,’ त्यामुळे पाण्याचा गरजेपुरता आणि काटकसरीने वापर केला पाहिजे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विशेषत: यावर्षी गावोगावी दृष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाण्याचे महत्त्व समजू लागले आहे. पाण्याच्या वापराबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी खंडाळा ग्रामपंचायतीने शहरातील चौकाचौकांमध्ये फलकाद्वारे जनप्रबोधन करण्याची नामीयुक्ती वापरली आहे. त्यामुळे एरव्ही कार्यक्रम वाढदिवसाचे फलक झळकणाऱ्या जागी पाणी वापराच्या सूचना देणारे फलक ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. सर्वत्र दुष्काळाची चिन्हे जाणवू लागली आहेत. त्यामुळे काही गावांतून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे पाणीचा योग्य वापर गरजेनुसार व काटकसरीने होणे आवश्यक आहे; परंतु हे लोकापर्यंत पोहोचविणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी खंडाळा ग्रामपंचायतींनी शहरातील प्रत्येक चौकात ‘काटकसरीने पाणी वापरा’ अशा आशयाचे फलक लावले आहेत. जाता येता हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आपोपच लोकांचे प्रबोधन होत आहे. वाढदिवसाचे फलक लावण्यापेक्षा जनजागृतीसाठी हा मार्ग चांगला असल्याचे ग्रामस्थांमध्येच चर्चा आहे. (प्रतिनिधी)‘पाणी जपून वापरा’ हे तोंडी किती जणांना सांगणार? यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन फलक लावले आहेत. त्याचा प्रभाव जाणवत आहे. लोकांनी यापुढील काळात पाण्याचा दक्षतेने वापर करावा.- सुरेश गाढवे, उपसरपंच खंडाळा